शुक्रवार, २८ डिसेंबर, २०१२
बाबासाहेब आंबेडकर आणि मनु:स्म्रुती
बाबासाहेबांनी आपल्या पूर्वायुष्यात मनुस्मृतीचे दहन केले हे सर्वांनाच माहित आहे.पण पुढे बाबासाहेबांनी तिच्याविषयी गौरवोद्गार काढले आणि तिचा आधार घेऊनच हिंदू कोड बिल बनवले हे कुणालाच माहित नसते.माहित असलेले लोकही राजकीय सोयीसाठी गप्प बसतात.
दिनांक २४ फेब्रुवारी १९४९ रोजी संविधान निर्माती सभेसमोर केलेल्या भाषणात बाबासाहेब म्हणाले:-
"ज्या १३७ लोकांनी स्मृती लिहिल्या त्यामध्ये मी उल्लेखिलेल्या याद्न्यवल्क्य व मनू या स्मृती वरच्या दर्जाच्या आहेत.
दोघांनीही मुलीचा चौथ्या हिस्श्यावर अधिकार आहे असे म्हटलेले आहे.
[मनुस्मृती,अध्याय ९,स्लोक ११७:-
स्वेभ्योंशेभ्यस्तु कन्याभ्य: प्रदद्युर्भ्रातर: पृथक/स्वात्स्वादंशाच्चतुर्भां पतिता: स्युरदित्सव:
अर्थ:-सभी भाइयों का कर्तव्य है कि वे अपने अपने भाग का चौथा भाग बहनों को प्रदान करें/ऐसा न करने वाले भाइयों को पतित कहा जाता है.]
बाबासाहेब पुढे म्हणाले-कोणत्या का कारणाने असेना पण रूढीने त्या ग्रंथाचा अधिकार नष्ट केला ही खेदजनक गोष्ट आहे.नाहीतर स्मृतीच्या आधारावर मुलीला चौथा हिस्सा हक्काने मिळाला असता. प्रिव्ही कौन्सिलने दिलेल्या निर्णयाचा मला फार खेद वाटतो.त्याने आमच्या कायद्याच्या सुधारणेचा मार्ग बंद केला.आधीच्या एका प्रकरणात प्रिव्ही कौन्सिलने म्हटले आहे की कायद्यावर रूढी मात करते.त्यामुळे आमच्या न्यायाधीशांना आमच्या पुरातन ऋषींनी आणि स्मृतीकारांनी काय कायदे केले होते याचा शोध घेणे अगदी अशक्य झाले.रूढी कायद्यावर मात करील असा प्रिव्ही कौन्सिलने निर्णय दिला नसता तर एकाद्या कायदेपंडिताला अगर एकाद्या न्यायाधीशाला याद्न्यवल्क्य स्मृती आणि मनुस्मृती प्रकाशात आणणे सहज शक्य झाले असते.आणि स्त्रियांना आज अधिक नसला तरी संपत्तीचा चौथा हिस्सा तरी उपभोगता आला असता.याबद्दल मला मुळीच शंका नाही."[रायटिंग ऐण्ड स्पीचेस,खंड १४वा,पान क्र.२५५वर सुरु होणारे भाषण]
११जानेवारी १९५० ला मुम्बईला सिद्धार्थ महाविद्यालयाच्या संसदेसमोर बोलताना बाबासाहेब म्हणाले की मी जातिनिर्णयासाठी मनूचा,घटस्फोटासाठी पाराशर स्मृतीचा,स्त्रियांच्या हक्कासाठी बृहस्पतीच्या स्म्रुतीचा आधार घेतला आहे.दायभाग पद्धतीच्या वारसा हक्कासठी मनुस्मृतीचा आधार घेतला आहे.[समग्र भाषणे,खंड ८-पान क्र.१७-१८/जनता,१४-१-५०]
समाजशास्त्रीय दृष्ट्या बौद्ध,जैन व शीख हे हिंदूच असल्याचे प्रतिपादन बाबासाहेबांनी ६ फेब्रुवारी १९५१ ला संसदेत केले.
[जनता,१०-२-१९५१]
दि.२५ डिसेम्बर १९५२ रोजी राजाराम चित्रपटगृहात बोलताना बाबासाहेब म्हणाले:-"माझ्या बिलाच्या टीकाकारांनी ते हिंदू धर्मशास्त्रास सोडून आहे अशी टीका केली.पण तसे म्हणणार्यांना माझे आव्व्हान आहे की मनुस्मृतीचा आधार नाही असे त्यात कोणते कलम आहे ते त्यांनी दाखवून द्यावे.
एखादी स्त्री वारल्यास तिची संपत्ती तिच्या मुलीलाच मिळाली पाहिजे हा माझा हटवाद आहे.बाप मेल्यावर भाऊ-भाऊ बापाच्य संपत्तीची वाटणी करून घेतात .त्या भावाबरोबर त्यांच्या बहिणीलाही का वाटणी मिळू नये?[जनता,३जानेवारी१९५३]
बाबासाहेबांच्या म्हणण्याचा आधार असलेले मनुस्मृतीतील श्लोक:-
अध्याय ९मधील हे सर्व श्लोक आहेत:-
[मनुस्मृती,अध्याय ९,स्लोक ११७:-
स्वेभ्योंशेभ्यस्तु कन्याभ्य: प्रदद्युर्भ्रातर: पृथक/स्वात्स्वादंशाच्चतुर्भां पतिता: स्युरदित्सव:
अर्थ:-सभी भाइयों का कर्तव्य है कि वे अपने अपने भाग का चौथा भाग बहनों को प्रदान करें/ऐसा न करने वाले भाइयों को पतित कहा जाता है.
श्लोक १२९-यथैवात्मा तथा पुत्र: पुत्रेण दुहिता समा/तस्यामात्मनि तिष्ठ्यंत्यां कथमन्योधनं हरेत//
अर्थ:-मनुष्य भी पुत्र रूप में जन्म लेता है और कन्या भी पुत्रतुल्य होती है.तो फिर कन्या के रहते हुए पुत्र का धन पराए लोग कैसे ले सकते है?
श्लोक १३०:-जो धन माता के द्वारा जोडा जाता है,वह पुत्री का ही होता है.श्लोक १३२-मुलच्या मुलांत आणि मुलीच्या मुलात काहीच भेद नाही.
श्लोक १३८-मुलाच्या आणि मुलीच्या मुलांत भेद करू नये.
श्लोक८९-ऋतुमती झाल्यानंतर पित्याने ३ वर्षाच्या आत वर निवडला नाही तर मुलीने स्वत:चा वर स्वत: निवडावा.
स्लोक १२-ज्या स्त्रिया स्वत:ची रक्षा स्वत: करतात त्या अधिक सुरक्षित असतात.
श्लोक१९१-सभी भाई तथा बहनें मां की मृत्यू के बाद उसकी संपत्ति अपने बीच समान रूप से बांट ले.
श्लोक १९२-पुत्रियों की अविवहित कन्याओं को भी नानी के धन से प्रेमपूर्वक थोडा-बहुत धन प्रदान करना चाहिए.
श्लोक १९३-सहा प्रकारची स्त्री धने आहेत:-१.विवाच्या वेळेस आईवडिलांनी दिलेले.२.वेगवेगळ्या समारंभाच्या वेळीस माहेरी बोलावून दिलेले.नवर्याने भेट म्हणून दिलेले.४.वडिलांनी दिलेली.५.आईने दिलेले.६.भावाने दिलेले.
श्लोक१९४:-या स्त्रीधनावर तिच्या मुलांचा अधिकार आहे पण नवर्याचा नाही.
आर्यसमाजी पंडित गंगाप्रसाद उपाध्याय म्हणतात:-ज्या वाईट तत्वांनी हिंदू धर्मावर आक्रमण केले त्याच वाईट तत्वांनी मनुस्म्रुतीत प्रक्षिप्त श्लोक घुसवले.या प्रक्षिप्त स्लोकांसाठी मनुस दोषी ठरवता येणार नाही.
राजर्षि शाहू महाराजांना प्रिय असलेल्या सत्यार्थप्रकाश ग्रंथात मनुस्मृतीतले ५१४श्लोक आहेत,जे समतावादी आणि अंधश्रद्धारहित आहेत.
या संदर्भात डा.बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी सोहनलाल शास्त्री यांनी एक मजेशीर आठवण सांगितली आहे.ते म्हणतात:-"बाबासाहेबांनी मला एके दिवषी बोलावले आणि सांगितले की माझ्या हिंदू कोड बिलातील कलमांना शास्त्रीय आधार शोधणारा एखादा आर्यसमाजी पंडित शोधून काढ.या कामासाठी आपण त्याला मानधनही देऊ.गुरुकुल कांगडीचे संस्कृत विद्वान स्नातक रामगोपाल विद्यालंकार यांना मी भेटलो.त्यांनी मला पंडित धर्मदेव विद्यालंकार यांना भॆटावयास सांगितले व ते संशोधनपर लेख आपल्या अर्जुन या नियतकालिकात छापण्याचे आश्वासनही दिले.त्याप्रमाणे बाबासाहेबांच्या हिंदू कोड बिलास स्मृतींचा आधार दाखवणारी लेखमाला ’वीर अर्जुन’मध्ये प्रकाशित झाली.बाबासाहेबांनी स्वत: ते लेख वाचले.आणि माझ्या करवी पं.विद्यालंकार यांना पाचहजार रुपयांचे मानधनही पोहचते केले."[पान क्र.८६-८७,२०१०ची आवृत्ती,बाबासाहब डा.आंबेडकर के सम्पर्क में पच्चीस वर्ष,सोहनलाल शास्त्री,सम्यक प्रकाशन].
By :- Madhusudan Cherekar
*** भले तर देऊ कासेची लंगोटी !! नाठाळाचे माथी हाणु काठी !! ***
वाईस येताना अफझल 'खानांनी' तुळजापूरच्या देवीची विटंबना केली असा उल्लेख आहे तो चुकीचा आहे. कारण विजापुराहून वाईस येताना पंढरपूर लागते, तुळजापूर लागत नाही. तसेच अफझल खानाबरोबर मातब्बर मराठा सरदार असल्यामुळे मूर्तीची विटंबना होऊ शकेल असे वाटत नाही. - संदर्भ : "महापुरुष छत्रपती शिवाजी" बिग्रेडी लेखक - सय्यद अमीन
या बिग्रेडी हास्यास्पद ‘विकारवंतांच्या विकाराचे’ आम्ही मोजक्या शब्दांत खंडण केले असले तरी कितीही झाले तरी कुत्र्याचे शेपुट वाकडे ते वाकडेच तसेच बिग्रेडी तो वैचारीक आंधळा….. म्हणुन बिग्रेडी हे खंडण मान्य करतील अशी तिळमात्र आशा नाही.
सबब आम्ही अशा कोणावरही डोळे झाकुन विश्वास ठेवणा-या बिग्रेडीं लहाण मुलांसाठी त्यांच्या लाडक्या इंद्रजीत सावंत वकिलांच्या पुस्तकातला संदर्भ देत आहोत.
विजापुरहुन निघाल्यानंतर अफझल खानाने शिवरायांविरुद्ध अनेक कारस्थाने करण्यास सुरुवात केली. अफझल खानाने भोसल्यांची कुलदेवता आणि मराठ्यांचे आराध्य दैवत तुळजापुरच्या तुळजा भवानीचा अपमान केला. पंढरपुरचा विठोबाही त्याच्या भयाने लपवुन ठेवावा लागला. इतकेच नव्हे तर कोल्हापुरच्या अंबाबाईलाही आपली जागा सोडुन लपुन रहावे लागले.
( संदर्भ – अफझलखानाच्या भीतीने मंदिरातुन काढुन लपवलेल्या अंबाबाईच्या मुर्तीची स्थापना पुढे शिवरायांचे नातु करवीरकर छत्रपती संभाजी महाराजांनी इ.स. १७१७ मध्ये केली. – श्री. राजा शिवछत्रपती, पॄ. ९०७ )
या सर्व गोष्टी करण्यामागे अफझलखानाचे युद्धतंत्र होते. मराठ्यांच्या कुलदेवतांवर घाव घालुन त्याला शिवरायांच्या बाजुने लढणा-या सरदारांच्या मनोधैर्याचे खच्चीकरण करायचे होते. शक्य झाल्यास शिवरायांना जावळीच्या दुर्गम प्रदेशातुन बाहेर काढुन मैदानात आणावयाचे होते. पण शिवरायांनी खानाच्या अशा कॄत्यांमुळे चिडुन जाऊन हाराकिरी ( आत्मनाश करुन घेणे ) केली नाही. त्यानी ठरवले एक मंदीर तुटले तर दुसरे बांधु, पण त्यासाठी आपण सुरक्षित राहिले पाहिजे.
--- पृष्ट क्रमांक – ४६ व ४७.
प्रतापगडची जीवनगाथा.
लेखक – इंद्रजीत सावंत.
*******तरी बिग्रेडी बालकानी आम्हा वडीलधा-यांकडुन दिलेला हा आहेर गोड मानुन घ्यावा.*******
*******सोबत बोनस म्हणुन तुमच्या लाडक्या इंद्रजीत सावंत वकिलांच्या वर उल्लेख केलेल्या पुस्तकामधील पाने जोड्ली आहेत.*******
संभाजीराजांची हत्या
संभाजीराजांची हत्या ही मनुस्मृतीप्रमाणे नाही तर कुराणाप्रमाणे झाली. त्यांची हत्या करताना औरंगजेबाने जी क्रूरता दाखवली त्याचे मूळ कुराणात आहे.
वास्तवमध्ये संभाजीराजे संगमेश्वर मुक्कामी असताना त्यांचे सोयरे गणोजी शिर्के यांनी फितुरी केली आणि त्यांच्या संगमेश्वर मुक्कामाची बातमी औरंगजेबाला कळवली. शेख निजाम या सरदाराने संभाजीराजांना कैद केले. औरंगजेबाने भीमा कोरेगावच्या छावणीमध्ये त्यांना हाल हाल करून ठार मारले. संभाजीराजांचा प्राण गेल्यावरही मुसलमान सरदारांनी त्यांचा देह छिन्नविच्छिन्न करून विटंबना केली व आपली इस्लामी क्रूरता दाखवली आणि क्रूरता दाखविण्याचे मूळ मनुस्मृतीमध्ये नव्हे तर कुराणामध्ये दडलेले आहे. शेवटी औरंगजेब हा सतत कुराणाचे पठण करणारा कट्टर मुसलमान होता.
संभाजीराजांची हत्या कुराणाच्या खालील आज्ञांप्रमाणे झाली
१)
وَقَاتِلُوهُمْ حَتَّىٰ لَا تَكُونَ فِتْنَةٌ وَيَكُونَ الدِّينُ لِلَّهِ ۖ فَإِنِ انْتَهَوْا فَلَا عُدْوَانَ إِلَّا عَلَى الظَّالِمِينَ
Fight against them until there is no more disorder and Allah's supremacy is established. If they desist, let there be no hostility except against the oppressors.
उनके खिलाफ (गैर मुस्लीम, मूर्तिपूजक, हिंदू) तब तक लडते रहो जब तक मूर्तीपूजा खत्म न हो जाये और अल्लाह का मजहब सबपर हावी न हो जाये|
(सुरा २, अल -बकरा, आयात १९३)
२)
فَإِذَا انْسَلَخَ الْأَشْهُرُ الْحُرُمُ فَاقْتُلُوا الْمُشْرِكِينَ حَيْثُ وَجَدْتُمُوهُمْ وَخُذُوهُمْ وَاحْصُرُوهُمْ وَاقْعُدُوا لَهُمْ كُلَّ مَرْصَدٍ ۚ فَإِنْ تَابُوا وَأَقَامُوا الصَّلَاةَ وَآتَوُا الزَّكَاةَ فَخَلُّوا سَبِيلَهُمْ ۚ إِنَّ اللَّهَ غَفُورٌ رَحِيمٌ
Then, when the sacred months have passed, slay the idolaters wherever ye find them, and take them (captive), and besiege them, and prepare for them each ambush. But if they repent and establish worship and pay the poor due, then leave their way free. Lo! Allah is Forgiving, Merciful.
पवित्र महिनो के खत्म होने के बाद मुर्तीपुजको को जहां कही वे मिले कत्ल करो, उन्हे गिरफ्तार करो, उनकी घेराबंदी करो|
(सुरा ९, अल-तौबा, आयात ५)
३)
وَإِنْ نَكَثُوا أَيْمَانَهُمْ مِنْ بَعْدِ عَهْدِهِمْ وَطَعَنُوا فِي دِينِكُمْ فَقَاتِلُوا أَئِمَّةَ الْكُفْرِ ۙ إِنَّهُمْ لَا أَيْمَانَ لَهُمْ لَعَلَّهُمْ يَنْتَهُونَ
And if they break their pledges after their treaty (hath been made with you) and assail your religion, then fight the heads of disbelief Lo! they have no binding oaths in order that they may desist.
उनका (मुर्तीपुजको) अंग काटो, सर धड से अलग कर दो! याह हत्याकांड तब तक चलना चाहिये, जब तक अंतिम काफिर खत्म न हो जाये|
(सुरा ९, अल-तौबा, आयात १२)
सोमवार, १७ डिसेंबर, २०१२
संभाजी ब्रिगेडचे माहिती तंत्रज्ञान प्रमुख भैय्या पाटील यांच्या प्रश्नाची उत्तरे
१) ब्राह्मण : हिंदू विरुद्ध मुसलमान वा हिंदू विरुद्ध ख्रिश्चन वा अशाच धार्मिक दंगली मध्ये ब्राह्मण का मारत नाही?
उत्तर:- ब्राह्मणांना माहिती आहे कि सध्या जे हिंदू-मुस्लीम राजकारण सुरु
आहे त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही. तसेच हि धार्मिक तेढ राजकीय
पुढार्यांनी (मग ते कोणत्याही जाती धर्माचे असोत) लाविली आहे. ब्राह्मण हा पूर्णपणे मुसलमानी आतंक वादाच्या विरोधात आहे. पण त्याला जातीय दंगली किंवा धार्मिक तेढ हा उपाय मान्य नाही.
- एक ब्राह्मण होता ज्याने गांधीवध केला कारण गांधीने मुसलमानांचे लांगुलचालन चालविले होते.
- एक ब्राह्मण होता ज्याने ब्रिटन मधून भारतात शास्त्रे पाठविली, ती
शास्त्रे नाशिकमध्ये ब्रिटीश अधिकार्याला मारण्यात वापरली होती. त्याने २७
वर्षे अंदमानात काढली.
- एक ब्राह्मण होता, ज्याने इंग्रजांविरुद्ध
सशस्त्र क्रांती करण्याचा प्रयत्न केला होता त्याला इंग्रजांनी एडन येथे
फाशी दिला. त्याला वासुदेव बळवंत फडके म्हणतात.
- एक ब्राह्मण होता
ज्याने १८९९ मध्ये पुण्यात गणेश खिंडरोड वर रेंड साहेबाचा गोळ्या घालून खून
केला होता. आणि स्वतः फाशी गेला होता. दुसरा बाजीराव, ज्याच्या डोक्यावर
मराठे शाही बुडविण्याचे पातक लागले, कारण इंग्रजांनी त्याच्या विरुद्ध
स्थानिक लोकांना विशेषतः महार लोकांना लढविले.( सध्याची भारतीय सैन्याची
"महार रेजिमेंटची सुरुवात अशी झाली") आणि दुर्दैवाने केवळ पेशव्यांच्या
विरुद्ध लढले म्हणून सध्याच्या तथाकथित बहुजन समाजाला त्यावेळच्या महार
लोकांचा खूप अभिमान आहे.
त्यामुळे ब्राह्मणांना कळून चुकले आहे कि
त्यांच्या उपयोग करून घेतला जात आहे, याचा परिणाम म्हणून सर्व जातीला
त्याचा त्रास होतो आहे. म्हणून तेव्हा पासून ब्राह्मण असल्या धार्मिक
लफड्यात कधीच पडत नाही.
२) धार्मिक वा जातीय दंगली मध्ये ब्राम्हण ची घरे का जळत वा जाळली जात नाहीत?
उत्तर:- १९४८ साली जेव्हा एका ब्राह्मणाने स्वतः पुढाकार घेवून गांधीवध
केला. त्यावेळी सर्व महाराष्ट्रात ब्राह्मणाची घरे दारे जाळली, त्यांना
देशोधडीला लावले, त्यातून आम्ही एक धडा शिकलो, घर असेल तर बाकी सर्व
गोष्टीला अर्थ आहे. आणि तेव्हापासून योग्य वेळेची आम्ही वात पाहत आहोत,
तोपर्यंत आम्ही कुठल्याच लफड्यात किंवा दंगलीत किंवा जाळपोळीत सहभागी
दिसणार नाही.
३) जातीय वा धार्मिक दंगली ब्राम्हणाच्या सदाशिवपेठ ,सिव्हील लाईन्स अशा शंभर टक्के ब्राह्मण राहत असलेल्या भागात का होत नाहीत?
उत्तर:- आम्ही कधीच कुणाच्या लफड्यात पडत नाही. शांततेने राहणे आम्हाला आवडते . त्यामुळे आमच्या वाटेला कुणीच जात नाही.
४) जातीय वा धार्मिक दंगल होणार असल्याची माहिती सर्व प्रथम ब्राह्मणानांच कशी मिळते ?(ब्रम्हज्ञानी म्हणून)?
उत्तर:- जातीय दंगलीत आमची घरे जाळली जात नाहीत याचा अर्थ असा नव्हे कि
आम्हाला त्याची आधीच माहिती असते. मागील दोन प्रश्नांच्या उत्तरात मी
सांगितलेच आहे, आम्ही असल्या कुठल्याच लफड्यात पडत नाही, कारण आमच्या मागील
पिढ्यांनी असल्या उद्योगांचे परिणाम भोगलेले आहेत.
5) ब्राम्हणांच्या कॉलनीत शहरातील ब्राह्मण सोसायटीत बहुजन जातीतील लोकांना बंगला वा घर का दिला जात नाही ?
प्रथम एक गोष्ट स्पष्ट करतो कि अश्या प्रकारची नवीन वस्ती आज काळ वसवली
जात नाही.आणि काही वस्त्या असतील त्या ५०-१०० वर्ष पूर्वी वसवल्या गेल्या
आहेत.त्यामुळे हा प्रश्नच चुकीचा आहे.तरी पण ह्याचा उत्तर द्यायचं असेल तर
ते असा देता येईल.
उत्तर:- शांततेने राहणे हे आमचे पहिले उद्दिष्ट असते. ब्राह्मण समाजाच्या स्वतःच्या काही चालीरीती असतात.
१) कोणताही प्राणी हा समजातीय प्राण्याच्या कळपात राहणे पसंत करतो.
२) हत्तीला कधी झेब्राबरोबर राहताना पहिले आहे काय? त्यामुळे आपण जिथे
राहतो तिथे आपल्या समाजाची लोकवस्ती असावी असे आम्हाला वाटते. जिथे
ब्राह्मण लोकवस्ती असते तिथे त्यांच्या चालीरीती, संस्कृती वाढीस लागते.
अशावेळेस आपल्या समाजातील लोकांना प्राधान्य द्यावे असे आम्हाला वाटते. यात
काही चूक आहे असे मला वाटत नाही.
पुण्यात असाल तर गोखलेनगर येथे
जाऊन पहा. दोन्ही प्रकारच्या वसाहती आपणास दिसतील. त्यापैकी काही उत्तम
उदाहरणे खाली देत आहे. १) आमच्या कडे कोणताही ब्राह्मण बाप संध्याकाळी घरी
दारू पिवून येत नाही. आणि आलाच तर बायकापोरांना मारहाण करीत नाही.
२)
आमची पोरे कितीही गरिबी असली तरी प्रथम शिक्षणाला प्राधान्य देतात.
कोपऱ्यावर, चौकात उगाच फालतू ग्रुप स्थापन करून टवाळक्या आणि बोंबलफकिरी
करीत नाहीत.
३) आमच्या पोरांना घरी लहानपणापासून संस्कार केले जातात. आमची पोरे आई बापाला मारहाण करीत नाहीत.
४) आमची पोरे कुठल्याही राजकीय पार्टीला तिच्या मतलबासाठी उपलब्ध नसतात.
त्यामुळे आमच्या पोरांचा कोणीही कश्याही प्रकारे उपयोग करून घेत नाही.
५) आम्ही आमच्या कुठल्याही नेत्याचे जयंती/पुण्यतिथी साजरे करीत नाही.
सावरकरांच्या जयंतीला उगाच डॉल्बी लावून आमची पोरे पावशेर टाकून धिंगाणा
करतायत असे कधी पाहिलेत का?
आता तुम्हीच सांगा आमच्या वसाहतीमध्ये असले प्रकार केलेले आम्हाला चालतील का?
६) ब्राम्हणाच्या वस्तीत अखंड हरीनाम सप्ताह ,ज्ञानेश्वरी पारायण.. असे धार्मिक कार्यक्रम का होत नाहीत
उत्तर:- कुठल्याही प्रकारचे धार्मिक कार्यक्रम हे घराच्या उंबऱ्याच्या आता
करावेत या मनोवृत्तीचे आम्ही आहोत. आम्ही आमच्या घरी सर्व प्रकारचे
कार्यक्रम करतो. गुरुचरित्र साप्ताह, भागवत साप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण
वगैरे. उगाच चौकात मध्ये असले कार्यक्रम करून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था
वगैरेना कामाला कशाला लावायचे? आणि हे कार्यक्रम सार्वजनीक स्वरूपातच केले
तर आम्ही हिंदू नाहीतर अहिंदू असे कुठे लिहिले आहे का?
७) ब्राह्मण लोक मंदीर का बांधत नाहीत ? तसेच बहुजन मंदीर बांधतात त्या साठी देणगी का देत नाहीत ?
उत्तर:- ब्राह्मण लोक मंदिरे बांधतात. त्यासाठी देणग्याही देतात. परंतु जर
असे मंदिर हे सरकारी किंवा अतिक्रमणाच्या जागेत कोणी बांधत असेल तर ते
आम्हाला मान्य नाही. त्या मंदिराचा उपयोग जर कोणी पुढारी किंवा राजकीय पक्ष
स्वतःच्या स्वार्थासाठी करणार असेल तर ते आम्हाला मान्य नाही. आणि सर्वात
महत्वाचे आधीच अस्तित्वात असलेल्या मंदिराचे करायचे काय?
गवंडी कोणीही असोत, आम्हाला देणेघेणे नसते.
८)ब्राम्हण पुजारी ,पुरोहित , शंकराचार्य ,बडवे ,उत्पात, हे असेच सारे ब्राह्मण बहुजन लोकांना अस्पृश्य का समजतात
उत्तर:- होय, हा मुद्दा अतिशय योग्य आहे. असे जर कुठे होत असेल तर याच्या
विरुद्ध लढले पाहिजेत.आम्ही तुमच्या बरोबर आहोत. अगदी वेळ पडली तर बहुजन
समाजाने मंदिरे बांधावीत आमचा तुम्हाला पूर्ण पाठींबा राहील. परंतु सध्या
असे कुठे घडत असेल असे आम्हाला वाटत नाही.
९) ख्रिश्चन लोक
पैशाच्या व सत्तेच्या जोरावर हिंदुना बाटवतात असे सागतात .असे असतानाही
भारतातून सर्वात जास्त ब्राह्मण युरोप आणि अमेरिकेतील देशात का गेले
?इंग्लंड ,फ्रान्स , जर्मनी कॅनडा अमेरिका हे सर्व ख्रिश्चन देश आहेत तेथील
सर्वच सत्ता फक्त ख्रिश्चन लोकाच्या हातात आहे सर्वच ब्राह्मण तिकडे
ख्रिश्चन लोकाच्याच कंपन्यात नोकऱ्या करतात, तसेच अनेक ब्राह्मण कुटुंब
तिकडे तीन -चार पिढ्या पासून सुखात आहेत . ख्रिश्चन जर हिंदू लोकांना
बाटवून ख्रिश्चन करतात ,तर तुम्ही लाखो ब्राह्मण ख्रिश्चन का झाले नाहीत ?
तसेच धर्माभिमानी व राष्ट्राभिमानी म्हणून तुम्ही भारतातच कामधंदा करून
राहायला काय हरकत आहे?...........
उत्तर: "इंग्लंड अमेरिकेत
गेलेला प्रत्येक बाटविला जातो" हि अतिशय अयोग्य माहिती आहे. असे काहीही
तिथे केले जात नाही. आम्ही तिकडे जातो याची काही करणे देत आहोत.
१) तिथे आरक्षण नाही.
२) आरक्षण नाही म्हणून सरकारी नोकर्यात, सरकारी कंपन्यात अतिशय काबील, बुद्धिमान आणि योग्य माणसे बसविली आहेत.
३) योग्य लोकांच्या हातात शासन व्यवस्था असल्याने तिथे सामान्य माणसाचे जगणे सुलभ होते.
४) रहिवाष्याचा दाखला तिथे लाच न देता, ५ मिनिटात मिळतो. किंवा
भविष्यनिर्वाह निधीची रक्कम डायरेक्ट बँकेत जमा होते. त्यासाठी पासिंग
ऑफिसरला लाच द्यावी लागत नाही.
५) सर्वात महत्वाचे म्हणजे, धर्माभिमान आणि राष्ट्राभिमान बाळगून पोट भरत नाही यावर आमचा ठाम विश्वास आहे.
६) आमची मुले शिक्षण घेतात. त्यांच्या कडे बुद्धिमत्ता आहे. चांगले काय
वाईट काय हे त्यांना कळते. त्यांच्याकडे जगात बोलावे कसे, चालावे कसे याचे
ज्ञान असते. म्हणून आमची पोरे तिकडे असतात. आणि सुखात आहेत.इकडे राहून काय
फायदा? जाता येता तुम्ही आम्हाला शिव्या घालणार. आणि आज काळ तुम्ही स्वताला
मूलनिवासी आणि आम्हाला परकीय असा संबोधायला सुरवात केली आहे.त्यामुळे
आम्ही तिकडे गेलोच तर ती तुमची हार आहे आमची नाही.
आणखी काही खुलासा?
१०) कर्मठ मुसलमानी देश आहेत तिथे इस्लामचाच कायदा चालतो मुसलमान क्रूर
असतात ते हिंदुना ठार मारतात जिवंत राहायचे असल्यास मुसलमान व्हावेच लागते.
छत्रपती संभाजी महाराजाचे उदाहरण देऊन आजही ब्राह्मण मुसलमानाच्या क्रूर
कथा रंगवून सांगतात . हे जर सत्य असेल तर , वर नावे दिलेल्या सर्वच देशात
हजारो ब्राह्मण कुटुंबे सुखात कसे राहतात ? त्यांनी इस्लामधर्म स्वीकारला
आहे काय ? त्या सर्वच ब्राम्हणाची सुंता झाली आहे काय ? ब्राह्मण गायीचे
मांस खात नाहीत का ?..
उत्तर: काही मर्यादेपर्यंत तुमचे म्हणणे
बरोबर आहे. त्या देशात त्यांचा कायदा पाळावा लागतो हे खरे..पण धर्म बदलून
राहावे लागते हे पूर्ण चूक आहे. किंवा हिंदुना ते लोक ठार मारतात हेही
पूर्णपणे चूक आहे. तुम्ही वास्तवात या आणि विचार करून पहा असे सध्याच्या
जगात घडणे शक्य आहे का? हा एक मात्र खरे, तिथे आपल्या आचार विचार, चालीरीती
यावर मात्र निर्बंध असतात. तिथे बुरखा किंवा तत्सम कपडे घालूनच बाहेर
पडावे लागते. किंवा आपले सण उत्सव आपल्या घरातच साजरे करावे लागतात. याची
तर आम्हाला सवय आहे. त्यामुळे आम्ही तिकडे सुखाने राहू शकतो.
होय
काही ब्राह्मण गायीचे मांस खातात.कोणी काय खावं आणि काय नाही याचे संपूर्ण
स्वातंत्र्य प्रत्येकाला असते. त्याच्या धर्मात ते निषिद्ध असेल तर
बाकीच्यांनी त्रास वाटून घ्यायचे कारण नाही. कारण निषिद्ध गोष्टी केल्याचे
फळ त्याला मिळेल याची तरतूद प्रत्येक धर्माने करून ठेवली आहे. आपले आपण
पाहावे.आणि हिंदुस्तानातील काही खाद्य संकृती ह्या त्या त्या स्थान,हवामान
आणि वातावरण,शेती उत्पादन ह्यावर अवलंबून आहेत.उदा. गोवा आणि बंगाल
मत्स्याहार,काश्मीर व उत्तर भारत मांसाहार.त्यामुळे तुम्हाला
ब्राह्मनामध्ये सुधा खाद्य संस्कृती मध्ये बदल दिसतील.
११)
शिर्डीचे संत साईबाबा हे नगर जिल्ह्यातील पाथर्डी ह्या परिसरातील जन्मानेच
मुसलमान फकीर होते . ब्राह्मण पुजारी मुसलमान साईबाबा चे पुजारी कसे ?
संताना जात-पात नसते हे मान्य केल्यास , ब्राह्मण संत नामदेव महाराज ,संत
तुकाराम महाराज ,संत चोखोबा महाराज सावता महाराज ,संत जनाबाई , संत
सोयराबाई ,संत गाडगेबाबा ,यांच्या पूजा का करत नाहीत ?शिर्डीला प्रचंड पैसा
व मान मिळतो म्हणून ब्राह्मण पुजारी झालेत काय? संस्कृत भाषा व वैदिक
संस्कृती चा जात्याभिमान असणार्या ब्राम्हणांना सी हा शब्द कसा चालतो ?इसा
च्या उलट सी हा शब्द वापरला ईसा व साई हे दोन्ही शब्द संस्कृत नाहीत
ब्राम्हणांना हि नवे हिंदू नसताना कशी चालतात ?एखाद्या बहुजन पुजाऱ्याने जर
अशाच प्रकारे एखाद्या पिराचा देव केला व हिंदुना तिथे पैसे सोने टाकायला
लावले तर ब्राह्मण त्या बहुजन पूजर्यास हिंदू धर्म विरोधक ठरवतात त्या
पिराची तोडफोड करतात ब्राम्हणांना वेगळे विशेष अधिकार धर्मात आजही आहेत काय
?
उत्तर: हा प्रश्नच मला नाही कळला. आम्ही कुठल्याही संतांच्या
पूजा करीत नाही. संतांच्या पूजा कराव्यात इतके ते मोठे नाहीत. पूजा हि फक्त
देवाची होते. संतांची शिकवण जरूर आचरणात आणावी. त्यांचे अभंग गावेत.
त्यांचे साहित्य वाचावे. ईश्वराच्या चरणी लीन कसे व्हावे हे संत शिकवतात.
तरीही आम्ही असे म्हणू कि साई बाबांना जर ब्राह्मण पुजारी चालत असेल तर?
शिवाय त्या ब्राह्मण पुजारयाची मर्जी कि त्याने कुणाची पूजा करावी आणि
कुणाची नाही. आपण कोण सांगणार कुणी काय करावे आणि कुणी काय आवडून घ्यावे?
असेही असेल कदाचित कि पूजा अर्चा हा आमचा धंदा आहे त्यामुळे पुजारी
ब्राह्मणच असणार. जसा धोब्याचा धंदा धुलाई, न्हाव्याचा न्हावकी, पाटलाचा
पाटीलकी, बेलदराचा दगड घडविणे, माळ्याचा बागकाम आणि साळीचा कपडे.
१२)ब्राह्मण स्वताच्या मुला-मुलीना उत्तम शिक्षण देतात . प्रचंड पगार च्या
नोकऱ्या मिळून देतात . त्यांना परदेशात जाण्यास प्रोत्साहन देतात.त्यांना
परदेशात स्थायिक होण्यास सांगतात .त्याच वेळी हुशार व प्रचंड बुद्धिमान
बहुजन समाजातील मुला-मुलीना देवसेवा धर्म सेवा मंदीर बाधकाम मशीद तोडफोड
,राष्ट्रप्रेम,सर्व्स्वत्याग,स्वदेशी,शेतीचे महत्व ...................अशा
आत्मघातकी बाबींचे महत्व का सागतात ?ब्राह्मण पोर चंद्र-मंगळावर तर बहुजन
पोर व्रत-वैकल्ये व मंदिरात . असे का ?
उत्तर: आधीच्या काही
मुद्द्यांचे उत्तर देताना काही गोष्टी स्पष्ट लिहिल्या आहेत. आम्हाला कुणी
नोकऱ्या लावून देत नाही कि आरक्षणातून मिळत नाहीत.आमचे शिक्षण आणि
बुद्धिमत्ता आम्हाला आमचे जीवनमान उंचावण्यास मदत करते.
याचा आळ तुम्ही
ब्राह्मणांवर टाकू नका.ह्या उलट तुमची परिस्थिती तपासून पहावी. हे सर्व
करायला तुम्हाला कोणी बंदी घातली आहे का?तुम्ही तुमच्या मुला बालाना उच्च
शिक्षण द्या आणि चांगल्या पगाराच्या नोकर्या मिळवून द्या...कोणीही अडविलेले
नाही.आज काळ शिक्षणातील सोई सुविधा ह्या ब्राह्मणान पेक्षा तुम्हाला जास्त
मिळत आहेत.त्याचा फायद तुम्ही करून घेत आहातच तरी पण मागे का ह्याचा विचार
तुम्ही करावा.ह्याला जवाबदार ब्राह्मणांना धरू नये.आणि तुमच्या माहिती
साठी सांगतो आज रोजी जे काही NRI आहेत त्या पैकी फक्त ३५% ब्राह्मण
आहेत...म्हणजे ६५% हे इतर जाती व धर्मातून आले आहेत त्यामुळे तुमचा हा आरोप
पूर्ण पणे चूक आहे.माहिती काढून मग आरोप करावा.
ब्राह्मण
कुणाचीही डोके भडकावीत नाहीत.उलट डोके ठिकाणावर आणण्यास मदत करतात.आम्ही
कुणाला भरीस घालत नाही किंवा हे करा, ते करा असेही सांगत नाही. मनात आले कि
काम करून टाकतो. नथुराम गोडसे ने कुठल्या बहुजन समाजातील माणसाला भरीस
घातले न्हवते. राजगुरू, चाफेकर, सावरकर, टिळक यांनी कुणालाही भरीस घातले
न्हवते.
चंद्रावर जाण्याचा मार्ग आम्ही स्वतःहून निवडलेला असतो,
आम्ही फक्त आमच्या बुद्धीवर विश्वास ठेवतो. तुम्ही स्वतःवर विश्वास न ठेवता
दुसर्यावर विसंबून राहता आणि नुकसानीस दुसर्याला जबाबदार ठेवता.
१३)बहुजन समाजच कष्टकरी -श्रमकरी -शेतकरी -शेत्मंजूर-अज्ञानी-गरीब कसे फक्त ब्राम्हंच श्रीमंत का?
उत्तर: याला कारण आमच्या कडे असलेली बुद्धिमत्ता, आत्मविश्वास, आमचे
संस्कार, शिक्षण, सारासार विवेकबुद्धी...आणि ब्राह्मण मध्ये सुधा खूप गरीब
लोक आहेत ज्यांना रोजच्या जेवणी सुधा भ्रांत असते.परंतु आम्ही आमच्या
गरीबीचे आणि श्रीमंतीचे प्रदर्शन करत नाही.आधी कर्ज काढणे मग दारूत आणि
बायकांवर पैसे उडवेने ,बायका पोरांना मारहाण करणे. असे उद्योग आमच्या
समाजात कोणीही करत नाही.हे सर्व लक्षण भिकेला लागण्याची असतात.तुमच्या
गरीबीचे कारण तुम्ही शोधा त्याचे खापर ब्राह्मणावर नको.आमचा गरीबीचे आम्ही
अवलोकन करून त्यावर उपाय शोधून काढतो..कुणाकडे मदतीची याचना करत नाही.(काही
अपवाद सोडून)
१४)ब्राम्हणाच्या सुंदर उच्चशिक्षित मुली मुसलमान
,ख्रिश्चन ,इत्यादी अशा अहिंदू धर्मातील मुलाबरोबर थाटामाटात लग्न करतात
तसेच हिंदू धर्म सोडून नवर्याच्या धर्मात प्रवेश करतात त्या विरुध्द
ब्राह्मण आंदोलन का करत नाहीत ? गरीब बहुजन समाजातील हिंदू मुलीने तिच्या
आवडी च्या मुसलमान अथवा ख्रिश्चन तरुणासोबत लग्न केल्यास हिंदुधर्म धोक्यात
कसा येतो ? त्याच येलीच ब्राह्मण रामदासी ब्राह्मण आंदोलन करून दंगल का
घडवतात ? हा नियम ब्राह्मण मुलीस लागू नाही ?
उत्तर: कोणी
कुणाबरोबर लग्न करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तो तुम्ही स्वतःला
विचारून पहा. ब्र्हमान कुठल्याही धर्माचे नेतृत्व किंवा समाजकारण करीत
नाही. ते काम तुमच्या सारखे सवर्ण ज्यांच्या हातात गावाची किंवा तालुक्याची
किंवा जिल्ह्याची सत्ता असते. आणि १९३० साली तुम्ही हिंदू धर्म सोडून
बौद्ध धर्म स्वीकारलेला आहात मग कशाला या भिकारड्या ब्राह्मणांना जुमानता?
ते काय धर्माचे पुढारी आहेत काय?अश्या कुठल्याही प्रकरणामध्ये ब्राह्मणांनी
दंगल घडवून आणली असे म्हणू नका. पुरावा द्या आणि मग बोला. सवर्ण म्हणजे
ब्राह्मण नव्हेत. उलट तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचारा कि महार लोक मांग
लोकाशी रोटीबेटी व्यवहार करतात का? तुम्ही कोण आहात हे मला माहित नाही, पण
समजा ९६ कुळी असाल तर तुम्ही महाराच्या घरात तुमची मुलगी द्याल का? दिली तर
तुमची भावकी काय म्हणेल असा तुम्हाला प्रश्न पडेल का? आमच्या बद्दल
बोलायचे तर आमच्या मुलीनी कुणाशी लग्न करावे याचे स्वातंत्र्य आम्ही
त्यांना देतो. म्हणजे योग्य काय आणि अयोग्य काय याची त्यांना शिकवण देतो.
पुढचा निर्णय त्यांचा असतो.
तुम्ही स्वतःच जातीभेद पाळता आणि त्याचे खापर आमच्यावर फोडता.
१५) तुम्ही हिंदू आहात तर वैदिक धर्म काय आहे ? हिंदूचे धर्मग्रंथ कोणते ?
वैदिक धर्म व हिंदू धर्म एकाच आहे काय ?तुम्ही कोण वैदिक कि हिंदू ?
उत्तर: होय...हिंदू धर्म आणि वैदिक धर्म एकाच आहे.कला नुसार काही नावात
बदल घडले आहेत.हिंदूंचा एक असा कोणताही धार्मिक ग्रंथ नाही.सनातन वैदिक
धर्म हा ४ वेदावर आधारलेला आहे.हृग्वेद,सामदेव,अथर्ववेद,यजुर्वेद....आणि
ह्या ४ वेदांचा सार भगवान श्रीकृष्णांनी गीते मध्ये दिल आहे.तसेच हिंदूंचे
अजून हि बरेच ग्रंथ हे त्या त्या पंथ नुसार वाचेल जातात.हिंदू धर्मात सर्व
प्रकारच्या लोकांना पूर्ण न्याय दिला गेला आहेत.ज्याला जी देवता पूजनीय
वाटते त्यांनी ती पुजावी.उदा. लक्ष्मि,नारायण-धन
,सरस्वती,गणेश-बुद्धी,हनुमान-शक्ती.हिंदू कोणतीही जबरदस्ती करत
नाहीत.कोणत्याही प्रकारच जिहाद पसरवत नाहीत.परंतु आम्हाला श्रीकृष्णाने
सांगितल्या प्रमाणे आम्ही जश्यास तसे उत्तर नक्कीच देतो.
========================
भैय्या साहेब, माझ्या मते तुम्हीसुद्धा तुमच्या एका प्रश्नामधील डोकं
भडकावून दिलेले बहुजन समाजातील तरुण वाटता. तुम्हाला तुमचं आणि तुमच्या
समाजाचं हित कशात आहे हे अजूनही कळलेलं दिसत नाहीये. तरी देखील तुमच्या
मनात आमच्या बद्दल कुतूहल निर्माण झाले आणि "हे कसे" ते कसे" हे जाणून
घायची इच्छा झाली हेही नसे थोडके. याबद्दल मी तुमचे अभिनंदन करतो. सदैव
ब्राह्मण द्वेष करून कुणाची पोटं भरलेली नाहीत परंतु हा द्वेष पसरवणाऱ्या
धर्मांध शक्तींना तुम्ही मदत करीत आहेत हे मात्र लक्षात ठेवा. तुम्ही
भारतातून ब्राह्मणांना हाकलून द्याल. मान्य. पण पुढे काय? ते इंग्लंड
अमेरिकेला जातील, तिकडे त्यांची भरभराट होईल.आमचं कोणी काही वाकडं करू
शकणार नाही.अजून तरी केलेले नाही.तुमचे काय? तोपर्यंत तुम्हाला आरक्षणाची
सवय लागली असेल. फुकटचा पगार घ्याचा आणि वशिलेबाजी, लाचखोरीपणा करीत आयुष्य
काढायचं..हाच आदर्श तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीसमोर ठेवणार. तुम्हाला १०
हजार वर्ष जरी आरक्षण दिलं तरी काही फायदा नाही हे लक्षात ठेवा. जो पर्यंत
तुम्ही तुमच्यात मुलभूत बदल घडवून आणत नाही.
विशेष सूचना-वरील
सर्व उत्तरे हि कोणत्याही प्रकारे ब्राह्मणाची शेखी मिरवायला केली नाही
आहेत हे सर्वांनी ध्यानात घ्यावे.इतर कोणत्याही जातीला दुखावण्याचा अथवा
कमी लेखण्याचा आमचा कोणताही इरादा नाही.भैय्या पाटील ह्यांनी केवळ
ब्राह्मणास उद्देशून वरील प्रश्न विचारले असल्यामुळे केवळ ब्राह्मणाची बाजू
घेतली गेली आहे.ह्याची नोंद घ्यावी.
मंगळवार, ११ डिसेंबर, २०१२
हे थांबवता येईला का ? जय जय रघुवीर समर्थ !!!
भारताच्या हिंदू संस्कृतीत अनेक संत, साधू , सज्जन व तसेच राष्ट्रप्रेमी क्रांतिवीर होऊन गेले. प्रत्येकाचे पंथ, बोली भाषा आणि मार्ग जरी वेगवेगळे असले तरी शिकवण अथवा कार्य एकच होते.
सध्या भारतीय परिस्थितीत महाराष्ट्रात मराठा, ब्राह्मणेत्तर समाज आणि ब्राह्मण यांच्या जो जातीय द्वेष पसरविण्याचे काम काही संघटना अतोनात श्रमाने करत आहे, अशा परिस्थितीत समवैचारिक
देशप्रेमी, राष्ट्रप्रेमी
युवाशक्तीने एकत्र येऊन याचा सामना करून थोर राष्ट्रपुरुषांविषयी जे अत्यंत
भयानक विडंबन चालविले आहे ते थांबवण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. आपण मुळात
कोणत्याही इतिहासाच्या घटनेला साक्षी नसताना केवळ अंदाजांवर ,
तर्क-वितर्कांवरनवा इतिहास निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत व तसे करून
काही साध्य नाही हे समजले पाहिजे.
" छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज आणि श्री समर्थ रामदास स्वामी " हे तिन्ही हिंदू संस्कृतीचे राष्ट्रपुरुष होय. एक म्हणजे धर्माचा रक्षण करणारा निष्ठावान, कर्तुत्ववान, " जाणता असा राजा " , तर संत तुकाराम हे वारकरी संप्रदायाचे " श्रेष्ठ गुरु ", " विठ्ठल - पांडुरंग " भक्तीचे उत्कट उदाहरण, ज्यांची भजने - अभंगे आपण नेहमीच ऐकतो. त्यांची " तुकारामाची गाथा " धन्य आहे.
अशा थोर संतावर विडंबना करताना आपल्याला आपलीच लाज वाटली पाहिजे. आता यांव्यतिरिक्त उरले " श्रीसमर्थ रामदास " यांसुद्धा टीकेचे परमोच्च स्थान दिलेले आहे.
या थोर संताचे कार्य, आयुष्य, साधना कधीच न अनुभवता त्याच्या वर टीका करणे अयोग्यच आहे. " श्री समर्थ रामदास " यांचे कार्य तर फारच मोठे आहे , होते. मुळातच लहान वयात श्रीराम भेटीची तगमग लागलेले श्री समर्थ रामदास बारा वर्ष तपश्चर्या करतात. त्यापुढील बारा वर्षे संपूर्ण भारत भ्रमण करून तत्कालीन देशस्थितीचा अभ्यास करतात. ज्यावेळेस आपल्या हिंदू लोकांची मंदिर पाडली मोडली जात होती त्यावेळेस श्री समर्थांनी हनुमंतांची, तुळजाभवानीची मंदिरे जागोजागी स्थापन करून बलोपासना, रामदासी संप्रदाय, निर्माण केले, महंत तयार केले. अवध्या महाराष्ट्रास जागृत केले. धर्मसत्ता व राज्यसत्ता यांचा संपूर्ण समन्वय साधून सशक्त तरुणांची मने भारून टाकली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोकोत्तर कार्याचे महत्व साधून स्वराज्य बलशाली व्हावे म्हणून समाज संघटन करून राष्ट्रउभारणीच्या कार्याला मोलाची मदत केली. समाजविषयीच्या अपर तळमळीतून समर्थांनी विपुल वाड:गमय निर्मिती केली. अनेक घराघरात " मनाचे श्लोक , मनोबोध " " सार्थ दासबोध " " आत्माराम " तसेच अनेक काव्य, साहित्य आणि अभंगवाणी आपण ऐकतो, पाहतो व जाणतो. जे नाही जाणत त्यांनी एकदा तरी संपूर्ण कोणत्याही ग्रंथाचा सखोल अभ्यास करून मगच बोलावे.
मुळात आपण त्यांच्या नावातील साधा सरळ अर्थ समजून घेत नाही " समर्थ राम आहे त्याचे मी दास्यत्व करत आहे " ते करुणाष्टकात म्हणतात " तुजवीण रामा मज कंठवेना " त्या तत्कालीन देशस्थितीत अनेक देव-देवतांच्या त्यांने आरत्या तयार केल्या अशा श्री समर्थ रामदासाचे कि ज्यांची श्रीराम भक्ती थोर, सर्वश्रेष्ठ आहे त्यांचे विडंबन म्हणजे क्षत्रिय कुलातील प्रभू श्री रामचंद्रांचे, श्री हनुमंतांचे आणि सर्व हिंदू देव- देवतांचे विडंबन होय. हे कोठेतरी थांबलेच पाहिजे कारण देव - देवतांबरोबर कोणाच्याहि वैयक्तिक श्रद्धेचे, भक्तीचे सगळ्याचेच विडंबन होय. राजकारण्यांनो आपल्या खुर्चीच्या व राजकीय सत्तेसाठी असा वापर करू नका. त्याची मुळे उपटून टाकायला वेळ नाही लागणार !
श्री समर्थ रामदास स्वामींनी सर्व साधू आणि संत लोकांवर जे काही प्रेम केले व आदर केला त्यातील एक छोटेसे उदाहरण खालील अभंगात पहा,
आमुचे सज्जन साधूजन ....
होय समाधान आमुचे तयांचेनि ...
तयांचेनि संगे पाविजे विश्रांती ...
साधू आदी अंगी सारीखेची ...
सारीखेची सदा संत समाधानी ...
म्हणोनिया मनी आवडती ...
आवडती सदा संत जिवलग ...
सुखरूप संग सज्जनांचा ...
सज्जनांचा संग पापाते संहारी ...
म्हणोनिया घरी रामदास ...
आमुचे सज्जन संतसाधुजन …
होय समाधान आमुचे …
जय जय रघुवीर समर्थ !!!
" छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज आणि श्री समर्थ रामदास स्वामी " हे तिन्ही हिंदू संस्कृतीचे राष्ट्रपुरुष होय. एक म्हणजे धर्माचा रक्षण करणारा निष्ठावान, कर्तुत्ववान, " जाणता असा राजा " , तर संत तुकाराम हे वारकरी संप्रदायाचे " श्रेष्ठ गुरु ", " विठ्ठल - पांडुरंग " भक्तीचे उत्कट उदाहरण, ज्यांची भजने - अभंगे आपण नेहमीच ऐकतो. त्यांची " तुकारामाची गाथा " धन्य आहे.
अशा थोर संतावर विडंबना करताना आपल्याला आपलीच लाज वाटली पाहिजे. आता यांव्यतिरिक्त उरले " श्रीसमर्थ रामदास " यांसुद्धा टीकेचे परमोच्च स्थान दिलेले आहे.
या थोर संताचे कार्य, आयुष्य, साधना कधीच न अनुभवता त्याच्या वर टीका करणे अयोग्यच आहे. " श्री समर्थ रामदास " यांचे कार्य तर फारच मोठे आहे , होते. मुळातच लहान वयात श्रीराम भेटीची तगमग लागलेले श्री समर्थ रामदास बारा वर्ष तपश्चर्या करतात. त्यापुढील बारा वर्षे संपूर्ण भारत भ्रमण करून तत्कालीन देशस्थितीचा अभ्यास करतात. ज्यावेळेस आपल्या हिंदू लोकांची मंदिर पाडली मोडली जात होती त्यावेळेस श्री समर्थांनी हनुमंतांची, तुळजाभवानीची मंदिरे जागोजागी स्थापन करून बलोपासना, रामदासी संप्रदाय, निर्माण केले, महंत तयार केले. अवध्या महाराष्ट्रास जागृत केले. धर्मसत्ता व राज्यसत्ता यांचा संपूर्ण समन्वय साधून सशक्त तरुणांची मने भारून टाकली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोकोत्तर कार्याचे महत्व साधून स्वराज्य बलशाली व्हावे म्हणून समाज संघटन करून राष्ट्रउभारणीच्या कार्याला मोलाची मदत केली. समाजविषयीच्या अपर तळमळीतून समर्थांनी विपुल वाड:गमय निर्मिती केली. अनेक घराघरात " मनाचे श्लोक , मनोबोध " " सार्थ दासबोध " " आत्माराम " तसेच अनेक काव्य, साहित्य आणि अभंगवाणी आपण ऐकतो, पाहतो व जाणतो. जे नाही जाणत त्यांनी एकदा तरी संपूर्ण कोणत्याही ग्रंथाचा सखोल अभ्यास करून मगच बोलावे.
मुळात आपण त्यांच्या नावातील साधा सरळ अर्थ समजून घेत नाही " समर्थ राम आहे त्याचे मी दास्यत्व करत आहे " ते करुणाष्टकात म्हणतात " तुजवीण रामा मज कंठवेना " त्या तत्कालीन देशस्थितीत अनेक देव-देवतांच्या त्यांने आरत्या तयार केल्या अशा श्री समर्थ रामदासाचे कि ज्यांची श्रीराम भक्ती थोर, सर्वश्रेष्ठ आहे त्यांचे विडंबन म्हणजे क्षत्रिय कुलातील प्रभू श्री रामचंद्रांचे, श्री हनुमंतांचे आणि सर्व हिंदू देव- देवतांचे विडंबन होय. हे कोठेतरी थांबलेच पाहिजे कारण देव - देवतांबरोबर कोणाच्याहि वैयक्तिक श्रद्धेचे, भक्तीचे सगळ्याचेच विडंबन होय. राजकारण्यांनो आपल्या खुर्चीच्या व राजकीय सत्तेसाठी असा वापर करू नका. त्याची मुळे उपटून टाकायला वेळ नाही लागणार !
श्री समर्थ रामदास स्वामींनी सर्व साधू आणि संत लोकांवर जे काही प्रेम केले व आदर केला त्यातील एक छोटेसे उदाहरण खालील अभंगात पहा,
आमुचे सज्जन साधूजन ....
होय समाधान आमुचे तयांचेनि ...
तयांचेनि संगे पाविजे विश्रांती ...
साधू आदी अंगी सारीखेची ...
सारीखेची सदा संत समाधानी ...
म्हणोनिया मनी आवडती ...
आवडती सदा संत जिवलग ...
सुखरूप संग सज्जनांचा ...
सज्जनांचा संग पापाते संहारी ...
म्हणोनिया घरी रामदास ...
आमुचे सज्जन संतसाधुजन …
होय समाधान आमुचे …
जय जय रघुवीर समर्थ !!!
शिवरायंचे गुरु दादाजी कोंडदेव
दादाजी
कोंडदेव ह्यांचे मुळचे नाव दादाजी कोंडदेव गोचीवडे कुलकर्णी मलठणकर होत.
ह्यांना मलठणचे परंपरागत कुलकर्ण. ह्यांचा इतिहासात उल्लेख दादोजी कोंडदेव
असाही येतो परंतु समकालीन पुराव्यानुसार ’ दादाजी कोंडदेउ / दादाजी कोंडदेव
‘ हेच योग्य आहे.
दादाजी कोंडदेव तसे सुरवाती पासून आदिलशाहीचे
चाकर,कोंढ़ाण्याचे नामजाद सुभेदार , पण आदिलशहाने वैराण केलेल्या पुणे
परगण्याची पुन्हा घडी बसवण्याकरिता करीता, दस्तूर खुद्द शाहजी
महाराजानी, दादाजी कोंडदेव यांची पुण्यावर नेमणूक केली. शाहजी महाराजांचा
जो मुलुख – पुणे, इंदापूर, सुपा याचा कारभार दादाजी कोंडदेव पाहत होते.
दादाजी कोंडदेव यांचा पहिला जुना उल्लेख हा, इ.स. १६३३ मधला मिळतो, पुणे
परगण्याच्या महमदवाडी या गावा संबधीचा आहे, त्या गावचा जाऊ पाटिल याने
लिहून दिले आहे -
१) बापूजी देऊ पाटिल घुले हा आपला भाऊ दुष्काल पडला
म्हणून गाव सोडून परमुलखास गेला, त्यावर वडिल मेले, आम्ही वाचलो, सुकाळ
जाला. “यावर दादाजी कोंडदेव दिवाण जाले, त्यानी मुलुख लावला ” असा उल्लेख
आहे. (शिव चरित्र साहित्य खंड २, लेखांक ९५ )
२) छत्रपति शाहू
महाराज (पाहिले – छत्रपती शंभूराजांचे पुत्र) यांनी शिरवळ परगण्याच्या देश
कुलकर्ण विषयी एक निवडा केला आहे, त्या परगण्याचा कुलकर्णी यादित गंगाधर
याला दिलेले १ ओक्टोबर १७२८ या तारखेचे अस्सल पत्र उपलब्ध आहे ( शिव चरित्र
साहित्य खंड 1 ,ले-८२- पृ ९३-९७),
ह्यावेळी पुरावा म्हणून जी पत्रे
शाहू महाराजान्समोर मांडली गेली, त्यात दादाजी कोंडदेव यांनी २ एप्रिल १६४६
ला शिरवळ परगण्याच्या हवालदाराला पाठवलेले पत्र आहे, दादाजी कोंडदेव
यांच्या त्या पत्रात जीजाबाई साहेबांचा उल्लेख ” सौभाग्य वती मातुश्री
जीजाआऊ साहेब ” असा आहे (शिव चरित्र साहित्य खंड 1 ,ले-८२-पृ 96 ).
दादाजी पंतांच्या बाबतीत विकृत लिखाण करणाऱ्या समाज कंटकांना आणि अविचारी जेम्स लेन सारख्या व्यक्तिना हे चोख उत्तर नहीं का ?
छत्रपति शिवाजी महाराज आणि दादाजी कोंडदेव यांचा संबंध काय होता ? हे पाहूया.
काही लोक ते गुरु होते किंवा नव्हते यावर वाद घालत बसतात, महाराज त्याना
काय स्थानी मानत होते हे महाराजांनाच माहिती, तुमच्या आमच्या सारख्या
सामान्य माणसाला ते कधी समजणार नहीं कारण आपली ती कुवतच नाही, पण एक मात्र
निश्चित की महाराजांचे बालपणाचे सगळे शिक्षण, हे त्यांच्याच देखरेखीखाली
झाले, कुणी गुरु मानत नसेल नसो; पण महाराजाना राजकीय शिक्षणाचे धडे “दादाजी
कोंडदेव” यानीच दिले, महाराजांना मार्गदर्शक म्हणुन तेच लाभले, ह्या मागची
प्रेरणा मात्र “शाहजी महाराज आणि मातुश्री जिजाबाई साहेब” हे निःसंकोच
होतेच.
पंत दादाजी कोंडदेव यांनी घालून दिलेल्या पद्धती सुयोग्य असल्यामुळे त्यात बदल न करणारे शिवाजी महाराज.
‘दादाजीने केले असेल, ते रास्तच असेल’
पंत शिवाजी महाराजांच्या आदर स्थानी होते हे निश्चित. ह्या संबंधात किती तरी अस्सल पुरावे आहेत, ते आपण पाहूया -
१) मावळाचा सुभेदार माहादजी सामराज याने कर्यात मावळ तरफेचा हवालदार
माहादाजी नरस प्रभू याला पाठविलेले ७ ऑक्टोबर १६७५ या तारखेचे एक पत्र
उपलब्ध आहे. त्यात छत्रपती शिवाजी महाराज यांनी माहादाजी सामराजास
पाठविलेले एक पत्र उद्धृत केले आहे. “साहेब (म्हणजे शिवाजी महाराज) कोणाला
नवे करू देत नाहीत दादाजी कोंडदेव यांच्या कारकीर्दीत चालत आले असेल, ते
खरे’‘, असे शिवाजी महाराजांच्या त्या पत्रात म्हटले आहे.
(संदर्भ : शिवचरित्र साहित्य, खंड २ ले- ११०)
२) पुणे परगण्याच्या नीरथडी तर्फेतील परिंचे या गावच्या पाटीलकी विषयी
शिवाजी महाराजांनी नीरथडी तरफेचा हवालदार तानाजी जनार्दन याला पाठवलेले २६
जून १६७१ या तारखेचे एक पत्र उपलब्ध आहे. त्या पत्रातही “वैकुंठवासी
साहेबांचे (म्हणजे शाहजी महाराजांचे) व दादाजी पंतांचे कारकीर्दीत चालिले
आहे ते करार आहे तेणेप्रमाणे चालवणे, नवा कथला करू न देणे”, असे म्हटले
आहे.
(संदर्भ: भारत इतिहास संशोधक मंडळाचे त्रैमासिक, वर्ष ७, अंक १-४ (एकत्र), पृ. ४६.)
३) पुणे परगण्याच्या कर्हेपठार तरफेतील वणपुरी या गावच्या पाटीलकीवरून
चाललेल्या एका तंट्याविषयी त्या तरफेच्या कचेरीतून त्या तरफेतील सासवड
वगैरे सहा गावांना पाठविण्यात आलेले २३ जुलै १६७१ या तारखेचे एक पत्र
उपलब्ध आहे. त्यात या प्रकरणी “मागे… दादाजी कोंडदेव यांचे कारकीर्दीत ऐसे
चालिले असेली, राजेश्री साहेबांचे कारकीर्दीस चालिले असेली तेणेप्रमाणे
हाली वर्तवणे, जो न वर्ते त्याची ताकीद करणे’‘ असा हुकूम राजश्री साहेबी
(म्हणजे शिवाजी महाराजांनी ) केला असल्याचे नमूद केले आहे.
(संदर्भ : मराठ्यांच्या इतिहासाची साधनें, खंड १८, लेखांक १८)
४) मावळांमधील मुठे या गावच्या पाटीलकीविषयी एक नवा तंटा सुरू झाला होता.
त्याविषयी शिवाजी महाराजांनी देशाधिकारी कोन्हेर रुद्र याला पाठविलेले १
नोव्हेंबर १६७८ या तारखेचे पत्र उपलब्ध आहे. या पत्रातही “दादाजी कोंडदेव
यांचे वेळेस चालिले असे तेणेप्रमाणे चालवणे” असे म्हटले आहे. हे पत्र तर
विशेष वाचावे. शिवचरित्राचे अनेक पैलू उघड करणारे ते पत्र आहे.
(संदर्भ : भारत इतिहास संशोधन मंडळाचे शक १८३५ चे इतिवृत्त, पृ. ४१-४२)
५) शिवचरित्र साहित्य खंड ३ मधील ३९९ व्या लेखांकात पुरंदर किल्ल्याची
हकीकत आली आहे. तिच्यात शिवाजी महाराजांनी पुरंदरचा किल्लेदार महादाजी
नीलकंठराव याला लिहिलेल्या एका पत्राचा उल्लेख आहे. “दादो कोंडदेव आम्हाजवळ
वडिली ठेऊन दिल्हे होते, ते मृत्यो पावले, आता आम्ही निराश्रीत झालो’‘ असे
त्यात म्हटले आहे.
६) दादाजी कोंडदेव हे शाहजी महाराजांचे
सुभेदार होते. त्यांनी शिवाजी महाराजांकरिता खेड येथे वाडा बांधावयाची
तजवीज केली आणि शिवाजी महाराजांच्या नावे शिवापूर पेठ वसवली अशी माहिती
खेडेबार्याच्या देशपांड्यांच्या करिन्यात आहे.
(संदर्भ : पुरंदरे दप्तर, भाग ३, पृ. १३२-३३)
७) पुण्याच्या पांढरीवर सोन्याचा नांगर धरल्याचा उल्लेख हा फक्त सहा कलमी
शकावलीत आहे. तिच्यातील शेवटचा कलमातील तो उल्लेख असा आहे :
“शके
१५५७ युव नाम सवंत्सरी शाहजी राजे भोसले यांसी बारा हजार फौजेची सरदारी
इदलशाईकडून जाली. सरंजामास मुलूक दिल्हे त्यात पुणे देश राज्याकडे दिल्हा.
राज्यांनी (म्हणजे शाहजी राजांनी) आपले तर्फेने दादाजी कोंडदेव मलठणकर
यांसी सुभा सांगून पुणियास ठाणे घातले. तेव्हा सोन्याचा नांगर पांढरीवर
धरिला. शांती केली. मग सुभेदार याणी कसब्याची व गावगनाची प्रांतात वस्ती
केली.” ( शिवचरित्रप्रदीप, पृ. ७१ ) पुण्याच्या पांढरीवर सोन्याचा नांगर
धरला असा उल्लेख असलेला हा एकमेव जुना कागद आतापर्यंत उजेडात आला आहे आणि
त्यात दादाजी कोंडदेवाचा स्पष्ट उल्लेख आहे.
पंत दादाजी
कोंडदेवांनी केलेल्या कामगिरीचे आणि शिवाजी महाराजांना त्यांच्याविषयी
वाटणार्या आदराचे द्योतक असे खुद्द शिवाजी महाराजांच्या पत्रांमधील आणि
इतर समकालीन व उत्तरकालीन कागदपत्रांमधील पुरावे वर दिलेच आहेत पण ते हयात
नसताना देखिल महाराज त्यांचे दाखले देऊन न्याय निवाडे करतात हे विशेष,
यावरून ज्याने त्याने ठरवावे की “शिवाजी महाराज आणि दादाजी कोंडदेव संबंध”
हा काय होता ते.
गागाभट्ट : आक्षेप व खंडण
गागाभट्टांनी राजेना छळले
एखाद्याला आरोपीच्या पिंजर्यामध्ये उभे करायचे असे ठरवलेच असेल व ज्यावेळी तसे ठरवण्यार्याकडील तात्विक मुद्दे संपतात आणि ती खोटी ठरवली जातात अशावेळी त्याचा ताळतंत्र सुटुन कोणत्या थराला जाऊन काय आरोप करेल याचे भान आरोपी ठरवणार्याला राहत नाही . आणि हेच काही लोक विसरतात आणि दुर्दैवाने काही अविचारी (विचार करण्याची क्षमता नसलेले किंवा समोरील मुद्दा विचार न करता अभ्यास न करता जशाच्या तसा स्विकारणारे) लोक त्यांचे अनुकरण करतात. त्याहुनही आपले दुर्दैव म्हणजे आपल्या समाजात असे लोक म्हणजे असे अविचारी लोक काही जास्तच प्रमाणात आहेत.
आज आपण असेच एक ताळतंत्र सुटुन केलेल्या आरोपांमधीलच एक आरोपाबद्दल चर्चा करणार आहोत. तो आरोप म्हणजे गागाभट्टांनी राजांना छळले , म्हणुन . मुद्दा नंबर एक _ गागाभट्ट हे वाईट आणि दोन _ पर्यायाने पुर्ण ब्राम्हण समाज वाईट. बरं जर असे समिकरण्च बनवले असेल की जर एखाद्याने राजांना छळले , तर त्याला दोश द्यायचाच त्याचबरोबर तो व्यक्ती ज्या समाजतील असेल त्या समाजालाही दोश द्यायचा तर मग असा समाजच उरत नाही की ज्यानी राजांना छळले नाही त्याचे काय ??
बरे याठिकाणी आपल्या हे लक्षात येते की "गगाभट्टांनी राजांना छळले" असेल तर कोणीही येवुन राजेंना छळावे इतके राजे दुधखुळे होते का ? एक एक मावळा , सरदार, साथिदार अगदी पारखुन घेणारे शिवराय गगाभट्टांनी त्यांना छळावेइतके खुळे होते का ? गगाभट्टांनी राजांना छळले या आरोपकर्त्यांच्या आरोपामधुन राजेंबद्दल जनतेमध्ये काय संदेश जातो. एखाद्या अवख्याने जर असे काही ऐकले तर त्याचे राजेंबद्दल काय धारंणा होईल ? याचा विचार हे लोक करत असतील का किंवा इतका साधा विचार करण्यची क्षमता या लोकांकडे नसेल का हा प्रश्न पडतो.
आता थोडे मुळ मुद्द्याकडे वळू हे लोक शिवरायांचा गागाभट्टांनी राज्याभिशेक केल्यावर शिवरायांनी गागाभट्टांना जे काही द्रव्य दिले त्यावरुन गागाभट्टांनी शिवरायांना छळले किंव लुटले असे हे लोक म्हणतात. असे असेल तर काय शिवरायांनकडे केवळ इतकेच द्रव्य होते की जे केवळ एका ब्राम्हणाला दिलेल्या दक्षीनेने संपुन जावे ? तत्कालीन साहीत्य अभ्यासल्यावर आपल्या लक्षात येते की गागाभट्टांनी शिवरायांचा सन्मानपुर्वक राज्याभिषेक केला व त्याच्या बदल्यात शिवरायांनी सभासद बखरी नुसार "एक करोड बेचाळीस लक्ष होन " इतकी दक्षीणा दिली आणि अर्थात एक करोड बेचाळीस लक्ष होन जर द्याल तर मी तुमचा राज्यभिषेक केला अशी अट गागाभटांनी शिवरायांना घातलेली कोठेही आढळणार नाही किंवा तशी शोधने ही मुर्खपणाचे ठरेल. शिवरायांनी गागाभटांना वरील दक्षीणा स्वेच्छेने दिलेली आहे. आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी की जी गागाभट्टांनी शिवरायांकडून अपरिमित द्रव्य घेतले आणि त्यांचा राज्याभिशेक केला हे सांगताना जाणिवपूर्वक आपल्यापासुन लपवली किंवा इतकी कमी महत्व देवुन सांगीतली जाते की त्याचे महत्व आपल्याला वाटत नाही . आणि ति म्हणजे की शिवरायांनी फक्त्त गागाभटांनाच काय ते द्रव्य दिले किंवा दक्षीणा दिलि असे नाही तर या विशयी बखरकारांच्या नुसार. पन्नास हजार ब्राम्हण तपोनिधी सत्पुरुष, संन्यासी, अतिथी, मानभाव, जटाधारी, जोगी इत्यादिंना चार महिने पुरेल इतके मिश्ठान्न दिले. अष्ट प्रधान मंडळातील प्रत्येकास एक लक्ष होण तसेच एक हत्ती , घोडा, वस्त्रे, अलंकार वगैरे देण्यात आले. आता हे गागाभट्टांवर आरोप करणारे अतिशहाणे असे म्हणतील का की त्या अतिथी,तपोनिधी ,सत्पुरुष, संन्यासी व अष्टप्रधान मंडळ या सर्वांनी मिळून शिवरायांना छळले म्हणुन ?
आणखी एक येथे सांगायचा मुद्दा म्हणजे की गागाभट्टांनीच शिवरायांना राजाभिशेक करवुन घ्यावा असे सुचवलेले तत्कालीन लिखानामध्ये सापडते . हे सत्य लपवुन गागाभट्टांनी राजेंना छळले असे म्हणनार्यांना काय म्हणावे ?
ज्या गागाभट्टांच्या नावाने हे अविचारी लोक बोटे मोडतात त्या गागाभट्टांचबद्दल तत्कालीन बखरकारांनी "वेदमूर्ती राजर्षी " तसेच "भट गोसावी , थोर पंडीत, चार वेद सहा शास्त्रे, योगसंपन्न, ज्योतिषी, मांत्रीक , सर्व विद्येने निपुण, कलियुगाचा ब्रम्हदेव , पंडीत" असे गौरवोद्कार काढले आहेत.
याच्यापलीकडे आणखी काही लिहायचे आणि वाचणार्यांनी समजायचे बाकी राहीले असेल असे वाटत नाही. हा सुर्य आणि हा जयद्रत.
एखाद्याला आरोपीच्या पिंजर्यामध्ये उभे करायचे असे ठरवलेच असेल व ज्यावेळी तसे ठरवण्यार्याकडील तात्विक मुद्दे संपतात आणि ती खोटी ठरवली जातात अशावेळी त्याचा ताळतंत्र सुटुन कोणत्या थराला जाऊन काय आरोप करेल याचे भान आरोपी ठरवणार्याला राहत नाही . आणि हेच काही लोक विसरतात आणि दुर्दैवाने काही अविचारी (विचार करण्याची क्षमता नसलेले किंवा समोरील मुद्दा विचार न करता अभ्यास न करता जशाच्या तसा स्विकारणारे) लोक त्यांचे अनुकरण करतात. त्याहुनही आपले दुर्दैव म्हणजे आपल्या समाजात असे लोक म्हणजे असे अविचारी लोक काही जास्तच प्रमाणात आहेत.
आज आपण असेच एक ताळतंत्र सुटुन केलेल्या आरोपांमधीलच एक आरोपाबद्दल चर्चा करणार आहोत. तो आरोप म्हणजे गागाभट्टांनी राजांना छळले , म्हणुन . मुद्दा नंबर एक _ गागाभट्ट हे वाईट आणि दोन _ पर्यायाने पुर्ण ब्राम्हण समाज वाईट. बरं जर असे समिकरण्च बनवले असेल की जर एखाद्याने राजांना छळले , तर त्याला दोश द्यायचाच त्याचबरोबर तो व्यक्ती ज्या समाजतील असेल त्या समाजालाही दोश द्यायचा तर मग असा समाजच उरत नाही की ज्यानी राजांना छळले नाही त्याचे काय ??
बरे याठिकाणी आपल्या हे लक्षात येते की "गगाभट्टांनी राजांना छळले" असेल तर कोणीही येवुन राजेंना छळावे इतके राजे दुधखुळे होते का ? एक एक मावळा , सरदार, साथिदार अगदी पारखुन घेणारे शिवराय गगाभट्टांनी त्यांना छळावेइतके खुळे होते का ? गगाभट्टांनी राजांना छळले या आरोपकर्त्यांच्या आरोपामधुन राजेंबद्दल जनतेमध्ये काय संदेश जातो. एखाद्या अवख्याने जर असे काही ऐकले तर त्याचे राजेंबद्दल काय धारंणा होईल ? याचा विचार हे लोक करत असतील का किंवा इतका साधा विचार करण्यची क्षमता या लोकांकडे नसेल का हा प्रश्न पडतो.
आता थोडे मुळ मुद्द्याकडे वळू हे लोक शिवरायांचा गागाभट्टांनी राज्याभिशेक केल्यावर शिवरायांनी गागाभट्टांना जे काही द्रव्य दिले त्यावरुन गागाभट्टांनी शिवरायांना छळले किंव लुटले असे हे लोक म्हणतात. असे असेल तर काय शिवरायांनकडे केवळ इतकेच द्रव्य होते की जे केवळ एका ब्राम्हणाला दिलेल्या दक्षीनेने संपुन जावे ? तत्कालीन साहीत्य अभ्यासल्यावर आपल्या लक्षात येते की गागाभट्टांनी शिवरायांचा सन्मानपुर्वक राज्याभिषेक केला व त्याच्या बदल्यात शिवरायांनी सभासद बखरी नुसार "एक करोड बेचाळीस लक्ष होन " इतकी दक्षीणा दिली आणि अर्थात एक करोड बेचाळीस लक्ष होन जर द्याल तर मी तुमचा राज्यभिषेक केला अशी अट गागाभटांनी शिवरायांना घातलेली कोठेही आढळणार नाही किंवा तशी शोधने ही मुर्खपणाचे ठरेल. शिवरायांनी गागाभटांना वरील दक्षीणा स्वेच्छेने दिलेली आहे. आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी की जी गागाभट्टांनी शिवरायांकडून अपरिमित द्रव्य घेतले आणि त्यांचा राज्याभिशेक केला हे सांगताना जाणिवपूर्वक आपल्यापासुन लपवली किंवा इतकी कमी महत्व देवुन सांगीतली जाते की त्याचे महत्व आपल्याला वाटत नाही . आणि ति म्हणजे की शिवरायांनी फक्त्त गागाभटांनाच काय ते द्रव्य दिले किंवा दक्षीणा दिलि असे नाही तर या विशयी बखरकारांच्या नुसार. पन्नास हजार ब्राम्हण तपोनिधी सत्पुरुष, संन्यासी, अतिथी, मानभाव, जटाधारी, जोगी इत्यादिंना चार महिने पुरेल इतके मिश्ठान्न दिले. अष्ट प्रधान मंडळातील प्रत्येकास एक लक्ष होण तसेच एक हत्ती , घोडा, वस्त्रे, अलंकार वगैरे देण्यात आले. आता हे गागाभट्टांवर आरोप करणारे अतिशहाणे असे म्हणतील का की त्या अतिथी,तपोनिधी ,सत्पुरुष, संन्यासी व अष्टप्रधान मंडळ या सर्वांनी मिळून शिवरायांना छळले म्हणुन ?
आणखी एक येथे सांगायचा मुद्दा म्हणजे की गागाभट्टांनीच शिवरायांना राजाभिशेक करवुन घ्यावा असे सुचवलेले तत्कालीन लिखानामध्ये सापडते . हे सत्य लपवुन गागाभट्टांनी राजेंना छळले असे म्हणनार्यांना काय म्हणावे ?
ज्या गागाभट्टांच्या नावाने हे अविचारी लोक बोटे मोडतात त्या गागाभट्टांचबद्दल तत्कालीन बखरकारांनी "वेदमूर्ती राजर्षी " तसेच "भट गोसावी , थोर पंडीत, चार वेद सहा शास्त्रे, योगसंपन्न, ज्योतिषी, मांत्रीक , सर्व विद्येने निपुण, कलियुगाचा ब्रम्हदेव , पंडीत" असे गौरवोद्कार काढले आहेत.
याच्यापलीकडे आणखी काही लिहायचे आणि वाचणार्यांनी समजायचे बाकी राहीले असेल असे वाटत नाही. हा सुर्य आणि हा जयद्रत.
ब्राह्मण म्हणुन कोण मुलाहिजा धरु पाहतो ?
ब्राह्मण म्हणुन कोण मुलाहिजा धरु
पाहतो ?
पण सध्या ह्या ओळींचा दुरुपयोग करून
शिवाजी महाराज ब्राह्मण
विरोधी होते
असा आरडा ओरडा केला जातोय. जर ते
ब्राह्मण विरोधी असते तर
त्यांनी त्यांच्या अष्टप्रधानात
आणि कार्यात ब्राह्मणांना स्थान दिले
असते का? स्वतः:ची वाक्ये
राजांच्या तोंडात कोंबून ब्रिगेडी लोक
अप्रत्यक्षपणे नव्हे तर आता थेट
प्रत्यक्षपणे राजांचा अपमान करीत
आहेत... जे लोक राजांबरोबर फक्त
राजकारणात नाही तर युद्धात देखील
खांद्याला खांदा लावून लढले
त्यांच्याविरुद्ध
हा मुर्खासारखा अपप्रचार सुरू
केला आहे. हे थेट
राजांच्या राज्यकार्याचा आणि
युद्धनितीचा अपमानच आहे.
ह्याचा निषेध करावा तितका कमीच.
'शिवाजी राजांचे खरे शत्रू कोण?' हे
पुस्तक जेंव्हा माझ्या वाचनात आले
तेंव्हा त्यावरील मुखपृष्ठ (शिवाजीराजे
कृष्णाजी भास्करला मारताना) आणि
'ब्राह्मण म्हणुन कोण मुलाहिजा धरु
पाहतो' या खालील ओळींनी विचारचक्र
सुरू केले. राजांनी हे एका पत्रात लिहिले
आहे खरे पण ते कृष्णाजी भास्करला नव्हे.
कुठल्याही एका जातीची मक्तेदारी
समाजावर नसून हे श्रींचे राज्य
अशी धारणा राजांची होती. हे वाक्य
राजांनी ज्या पत्रात वापरले आहे ते
संपूर्ण पत्र मी येथे देत आहे. ह्यावरून
समजून येईल की चुकीचे वाक्य
चुकीच्या ठिकाणी वापरून
लोकांची कशी दिशाभूल केली जात आहे...
शिवाजी महाराजांनी मुरुड-
जंजिरा समोर कांसा उर्फ़ पद्मदुर्ग
उभा करून सिद्दीला थेट आवाहन दिले
होते. त्या जलदुर्गाचे काम लवकरात
लवकर व्हावे म्हणुन
प्रभावळीचा सुभेदार जिवाजी विनायक
याला आरमारास रसद पोचवायचे काम
दिले होते. या कामात हयगय
केल्याबद्दल शिवरायांनी १८
जानेवारी १६७५
रोजी जिवाजी विनायक याला कडक
शब्दात ताकिद देणारे पत्र लिहिले.
त्यात ते म्हणतात,"ब्राह्मण म्हणुन कोण
मुलाहिजा धरु पाहतो?"
***************************
***************************
**************************
मशहुरुल हजरत
राजश्री जिवाजी विनायक सुभेदार व
कारकून सुभे मामले
प्रभावळी प्रती राजश्री शिवाजी राजे
दंडवत. सुहुरसन खमस सबैर व अलफ.
दौलतखान व दरिया सारंग यांसी ऐवज
व गल्ला राजश्री मोरोपंत पेशवे
यांणी वराता सुभे मजकुरावरी दिधल्या.
त्यांस तुम्ही काही पावविले
नाही म्हणोन कळो आले. त्यावरून अजब
वाटले की ऐसे नादान थोडे असतील!
तुम्हास समजले असेल की याला ऐवज
कोठेतरी देवविला पाहिजे. तो न
पावविता ऐवज खजाना रसद
पाठीविलीया माजरा होईल म्हणत
असाल. तरी पद्मदुर्ग वसवून
राजपुरीच्या उरावर
दुसरी राजपुरी केली आहे. त्याची मदत
व्हावी. पाणी फाटी आदि करून सामान
पावावे. या कामास आरमार बेगीने
पावावे. ते होत नाही तर पद्मदुर्ग
हबशी फौजा चौफेर जेर करीत असतील.
आणि तुम्ही ऐवज न पाठवून आरमार
खोळंबून पाडाल.
एवढी हरामखोरी तुम्ही कराल
आणि रसद पाठवून मजरा करू म्हणाल.
त्यावरी साहेब (शिवाजी राजे)
रीझतील की काय? ही गोष्ट
घडायची तरी होय, न काळे
की हबशियांनी काही देऊन आपले चाकर
तुम्हास केले असतील!
त्याकरिता ऐसी बुद्धी केली असेल!
तरी ऐश्या चाकरास ठिकेठिक
केली पाहिजेत. ब्राह्मण म्हणुन कोण
मुलाहिजा धरु पाहतो?
या उपरी त्याला ऐवज व
गल्ला राजश्री मोरोपंत देविला असे
तो देवितील. तो खजाना रसद
पाविलीयाहून अधिक तेणेप्रमाणे
आदा करणे की जे तुमची फिर्याद न करीत
व त्यांचे पोटास पावून आरमार घेऊन
पद्मदुर्गाच्या मदतीस राहात ते करणे.
या उपरी बोभाट
आलिया उपरी तुमचा मुलाहिजा करणार
नाही, गनिमाचे चाकर गनीम जालेस ऐसे
जाणून बरा नतिजा तुम्हाला पावेल.
ताकीद असे.
रवाना छ २ जिल्काद.
***************************
***************************
**************************
तर हे १८ जानेवारी १६७५
रोजी लिहिलेले पत्र १६ वर्षे
आधी घडलेल्या 'कृष्णाजी भास्कर'
बरोबर जोडून अपप्रचार आणि गैरसमज
पसरविला जात आहे... हे आपण
अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवणार
आहोत का???
ब्राह्मण विरोधी असते तर
त्यांनी त्यांच्या अष्टप्रधानात
आणि कार्यात ब्राह्मणांना स्थान दिले
असते का? स्वतः:ची वाक्ये
राजांच्या तोंडात कोंबून ब्रिगेडी लोक
अप्रत्यक्षपणे नव्हे तर आता थेट
प्रत्यक्षपणे राजांचा अपमान करीत
आहेत... जे लोक राजांबरोबर फक्त
राजकारणात नाही तर युद्धात देखील
खांद्याला खांदा लावून लढले
त्यांच्याविरुद्ध
हा मुर्खासारखा अपप्रचार सुरू
केला आहे. हे थेट
राजांच्या राज्यकार्याचा आणि
युद्धनितीचा अपमानच आहे.
ह्याचा निषेध करावा तितका कमीच.
'शिवाजी राजांचे खरे शत्रू कोण?' हे
पुस्तक जेंव्हा माझ्या वाचनात आले
तेंव्हा त्यावरील मुखपृष्ठ (शिवाजीराजे
कृष्णाजी भास्करला मारताना) आणि
'ब्राह्मण म्हणुन कोण मुलाहिजा धरु
पाहतो' या खालील ओळींनी विचारचक्र
सुरू केले. राजांनी हे एका पत्रात लिहिले
आहे खरे पण ते कृष्णाजी भास्करला नव्हे.
कुठल्याही एका जातीची मक्तेदारी
समाजावर नसून हे श्रींचे राज्य
अशी धारणा राजांची होती. हे वाक्य
राजांनी ज्या पत्रात वापरले आहे ते
संपूर्ण पत्र मी येथे देत आहे. ह्यावरून
समजून येईल की चुकीचे वाक्य
चुकीच्या ठिकाणी वापरून
लोकांची कशी दिशाभूल केली जात आहे...
शिवाजी महाराजांनी मुरुड-
जंजिरा समोर कांसा उर्फ़ पद्मदुर्ग
उभा करून सिद्दीला थेट आवाहन दिले
होते. त्या जलदुर्गाचे काम लवकरात
लवकर व्हावे म्हणुन
प्रभावळीचा सुभेदार जिवाजी विनायक
याला आरमारास रसद पोचवायचे काम
दिले होते. या कामात हयगय
केल्याबद्दल शिवरायांनी १८
जानेवारी १६७५
रोजी जिवाजी विनायक याला कडक
शब्दात ताकिद देणारे पत्र लिहिले.
त्यात ते म्हणतात,"ब्राह्मण म्हणुन कोण
मुलाहिजा धरु पाहतो?"
**************************
**************************
**************************
मशहुरुल हजरत
राजश्री जिवाजी विनायक सुभेदार व
कारकून सुभे मामले
प्रभावळी प्रती राजश्री शिवाजी राजे
दंडवत. सुहुरसन खमस सबैर व अलफ.
दौलतखान व दरिया सारंग यांसी ऐवज
व गल्ला राजश्री मोरोपंत पेशवे
यांणी वराता सुभे मजकुरावरी दिधल्या.
त्यांस तुम्ही काही पावविले
नाही म्हणोन कळो आले. त्यावरून अजब
वाटले की ऐसे नादान थोडे असतील!
तुम्हास समजले असेल की याला ऐवज
कोठेतरी देवविला पाहिजे. तो न
पावविता ऐवज खजाना रसद
पाठीविलीया माजरा होईल म्हणत
असाल. तरी पद्मदुर्ग वसवून
राजपुरीच्या उरावर
दुसरी राजपुरी केली आहे. त्याची मदत
व्हावी. पाणी फाटी आदि करून सामान
पावावे. या कामास आरमार बेगीने
पावावे. ते होत नाही तर पद्मदुर्ग
हबशी फौजा चौफेर जेर करीत असतील.
आणि तुम्ही ऐवज न पाठवून आरमार
खोळंबून पाडाल.
एवढी हरामखोरी तुम्ही कराल
आणि रसद पाठवून मजरा करू म्हणाल.
त्यावरी साहेब (शिवाजी राजे)
रीझतील की काय? ही गोष्ट
घडायची तरी होय, न काळे
की हबशियांनी काही देऊन आपले चाकर
तुम्हास केले असतील!
त्याकरिता ऐसी बुद्धी केली असेल!
तरी ऐश्या चाकरास ठिकेठिक
केली पाहिजेत. ब्राह्मण म्हणुन कोण
मुलाहिजा धरु पाहतो?
या उपरी त्याला ऐवज व
गल्ला राजश्री मोरोपंत देविला असे
तो देवितील. तो खजाना रसद
पाविलीयाहून अधिक तेणेप्रमाणे
आदा करणे की जे तुमची फिर्याद न करीत
व त्यांचे पोटास पावून आरमार घेऊन
पद्मदुर्गाच्या मदतीस राहात ते करणे.
या उपरी बोभाट
आलिया उपरी तुमचा मुलाहिजा करणार
नाही, गनिमाचे चाकर गनीम जालेस ऐसे
जाणून बरा नतिजा तुम्हाला पावेल.
ताकीद असे.
रवाना छ २ जिल्काद.
**************************
**************************
**************************
तर हे १८ जानेवारी १६७५
रोजी लिहिलेले पत्र १६ वर्षे
आधी घडलेल्या 'कृष्णाजी भास्कर'
बरोबर जोडून अपप्रचार आणि गैरसमज
पसरविला जात आहे... हे आपण
अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवणार
आहोत का???
ब्राम्हण हरवला आहे.......
· स्थळ: एका कारखान्यात दोघे सहकारी चहा पीत गप्पा मारता मारता दोघांमध्ये वादाला सुरुवात होते.
· कांबळे: (थट्टेने हसत हसत) जोशी, तुम्ही भटांनी आमच्यावर पाच हजार वर्षे अन्याय केलात, आणि आम्ही तो मूर्खासारखा सहन केला. आम्हाला तुम्ही अगदी गुरासारखे वागवलेत. इंग्रज आले नसते, तर आम्हाला कळलंच नसत की आमच्यावर अन्याय होत आहे. आम्ही अजून काही वर्षे अंधारात खिचपत पडलो असतो.
· जोशी: अहो कांबळे, तुमच्यावर अन्याय झाला हे खरच!! आणि इंग्रजांच्या राज्यातच हे जे चालले आहे ते चूक आहे हे विचारवंतांच्या लक्षात आले. त्यांनी समाजप्रबोधन केल. हे विचारवंत कोण होते तुम्हाला माहीत आहे का?
· कांबळे: हो!! फुले, आंबेडकर, शाहू महाराज यांनी भटांवर टीकेचे आसूड ओढले.
· जोशी: अहो कांबळे, फुले, आंबेडकर महाराष्ट्रात का झाले? उत्तर प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश मध्ये का झालेनाहीत?
· कांबळे: मी नाही समजलो; तुम्हाला काय म्हणायचं आहे?
· जोशी: सांगतो. अहो महाराष्ट्रात ८०० वर्षांची संत परंपरा आहे. ज्ञानेश्वर, एकनाथ, नामदेव, तुकाराम,रामदासस्वामी ह्या सर्वांनी जातीपातीच्या कृत्रिम भिंती मोडा आणि सर्वांनी एकोप्याने, समतेने,गुण्यागोविंदाने रहा, विठ्ठलाची भक्ती करा असा संदेश दिला. ह्यातले ज्ञानेश्वर, एकनाथ व रामदासस्वामी हे ब्राम्हण होते.
· कांबळे: हे बाकी खर जोशी. महाराष्ट्रात कधीही अमानुषता नव्हती. "मानवता धर्म" हाच श्रेष्ठ धर्म मानला जात आला आहे.
· जोशी: अगदी बरोबर. ह्यात शिवाजी महाराज आणि संत मंडळी ह्याचं मोठ, "नव्हे", त्यांचंच १००% योगदान आहे. महाराजांनी सुलतानी संकटे आपल्या समर्थ बाहूंनी पेलली आणि प्रजेला सुरक्षित केले,अभय दिले.
· कांबळे: अगदी बरोबर. महाराजांनी परकीय आक्रमकापासून स्वकीय जनतेचे रक्षण केले, आणि संतांनी मानवतावाद मराठी जनतेच्या नसानसात बिंबवला.
· जोशी: क्या बात है कांबळे!! जीते रहो!!
· कांबळे: पुढे इंग्रज आले, आणि स्वतःबरोबर युरोपातील आधुनिक विचार यथे घेऊन आले. Equality, fraternity, freedom. समता, बंधुता आणि स्वराज्य.
· जोशी: काय गम्मत आहे नाही!! स्वतः भारतीयांना गुलामीत जोखाडायचे, काला कुत्ता म्हणून हिणवायचे,आणि इंग्लंडमधील समता, बंधुता आणि स्वातंत्र्याचे गोडवे गायचे. अहो कांबळे, इंग्रजांनी आपल्याला लुटलं, नागवल हे सत्य आहे. स्वतःच राज्य सुरळीत चालावं, म्हणून भारतीय समाजातील जातीभेद व प्रांतभेद ह्या दुफळीचा त्यांनी यथेच्छ फायदा घेतला. स्वतःच्या फायद्यासाठी येथील जातीभेदावर वारंवार टीका करू लागले. ब्राम्हणांना झोडपू लागले. कारण अगदी Alexander च्या काळापासून परकीयांनी ओळखले होते की ब्राम्हणांना वेगळे पाडले, त्यांना झोडपले की भारतावर बिनदिक्कत राज्य करता येते.
· कांबळे: पण इंग्रजांच्या काळातील टीकेमुळेच आपल्या समाजात समता येऊ लागली.
· जोशी: हे अर्धसत्य आहे. इंग्रजामुळे समता आली हे खोटे. पण त्याकाळातील आपल्या विचारवंतांनी इंग्रजी विचार वाचले, इंग्रजी शिक्षण घेतले आणि त्यांनी भारतीय समाज-व्यवस्थेवर टीकास्त्र सोडायला सुरुवात केली. हे विचारवंत कोण होते ठाऊक आहे तुम्हाला?
· कांबळे: फुले, आंबेडकर, शाहू महाराज दुसर कोण?
· जोशी: (हसून बघत) अहो कांबळे; फुले आंबेडकर ह्यांच्या अगोदर लोकहितवादी देशमुख,आगरकर, रानडे, रेवेरंड टिळक ह्यांनी भारतीय समाजव्यवस्थेमध्ये सुधारणा आणण्याचा प्रयत्न केला.आंबेडकरांच्या बरोबरीने, सावरकरही जातीवादावर प्रखर आसूड ओढत असत. सावरकरांनी स्पष्ट सांगितले,की जातीवाद हा हिंदूधर्माला लागलेला काळा डाग आहे. आणि तो पुसण्याकरता, आपापसात रोटीबेटी व्यवहार झाला पाहिजे. सावरकरांनी दलितांबरोबर सहभोजने केली होती, त्यांना मंदीर प्रवेश मिळवून दिला होता
.
· कांबळे: बरोबर आहे जोशी, सावरकरांनी देशाकरता, समाजाकरता खूप केले. आणि त्यांना बदनाम केले गेले, आणि अजून केले जाते.
· जोशी: आता मी तुम्हाला एक थेट प्रश्न विचारतो. मी तुमच्याबरोबर ८ - ९ वर्ष काम करतो आहे;तुमच्याबरोबर जेवतो, हास्यविनोद करतो. मी तुमच्यावर कधी अन्याय केला? अन्याय सोडा, दुजाभाव केला का?
· कांबळे: नाही, कधीच नाही. आपण दोघे अत्यंत चांगले मित्र आहोत. आपण अडीअडचणीच्यावेळी एकमेकांना मदत करतो. पण जोशी आता आमच्यावर कोणी अन्याय करूच शकणार नाही. आमच्यापाठी कायदा खंबीरपणे उभा आहे.
· जोशी: बरोबर. धरून चाला, की माझ्या मनात खर तर तुमच्यावर अन्याय करायचा आहे, पण तुमच्या मागील कायद्याच्या पाठबळामुळे, घाबरून, मी तुमच्यावर अन्याय करत नाही आहे. कांबळे, तुमच्या वडिलांवर कोणा ब्राम्हणाने अन्याय केला का?
· कांबळे: नाही. उलट त्यांचे सर्व चांगले शिक्षक आणि चांगले मित्र भटच होते. आणि म्हणूनच माझे वडील शिकून मोठे वकील झाले.
· जोशी: अजून एक प्रश्न. तुमच्या आजोबांवर कोणी ब्राम्हणांनी अत्याचार केला का?
· कांबळे: नाही जोशी. माझे आजोबा म्हणत की, भट म्हणजे देव मानस. भट चांगले संस्कार करतात. चांगले काय वाईट काय ते शिकवतात.
· जोशी: अहो कांबळे, मग तुम्ही स्वतःच्या वडिलांवर व आजोबांवर अविश्वास दाखवून, स्वार्थी, फसव्या अशा राजकीय पुढार्यांवर विश्वास ठेऊन, ब्राम्हणांनी अन्याय केला, असा खोटानाटा ओरडा का करता?
· कांबळे: अहो जोशी, अजून खैरलांजीसारखी प्रकरणे होतातच ना? दलितांवर अत्याचार अजून होताच आहेतना?
· जोशी: खैरलांजीचा अत्याचार करणाऱ्यात ब्राम्हण होते का? जरा नाव आठवा बरं? गोखले होते कां? फडके होते कां? मराठे होते कां? देशपांडे होते कां? जोशी होते कां? अभ्यंकर होते कां? एकही नव्हता. हे मी नाही सांगत, सरकारी पुरावे बोलत आहेत. अधिक माहिती करता आपण श्री. उज्वल निकमांकडे पण जाऊ म्हणजे हा सूर्य हा जयद्रथ किंवा बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर ताबडतोब होऊन जाईल.
· कांबळे: (अचंबित झाले आहेत) जोशी बरोबर बोलता आहात तुम्ही.
· जोशी: हल्ली काय झालं आहे, कोणीही उठावे, आणि ब्राम्हणाच्या टपलीत मारून जावे अशी परिस्थिती आहे. कारण ब्राम्हण कुणाच्या अध्यात ना मध्यात. काहीच बोलत नाही. आपल्याच कोषात निपचित पडलाय. आपण बर; आपल कुटुंब बर आणि टीव्हीवरचे कार्यक्रम बरे.
· कांबळे: अहो, म्हणजेच भट स्वकेंद्री झालाय; कुठे आग लागली काय किंवा वणवा पेटला काय. भटाला त्याचे सोयर - सूतक नसते. भट आणि त्याच कुटुंब. अगदी संदीप खरे म्हणतात तसा, "भेंडीच्या भाजीसारखा बुळबुळीत".
· जोशी: ब्राम्हण असे का झाले ह्याचा विचार केलात तर तुम्हाला त्याची कारणे लक्षात येतील. स्वातंत्र्यसंग्रामात कोण अग्रेसर होते हो? महाराष्ट्रापुरत बोलायचं झाल्यास!!
· कांबळे: वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळक, चाफेकर बंधु, सावरकर, कान्हेरे, गोखले, आगरकर, एस एम जोशी, मधु दंडवते, अच्युतराव पटवर्धन.
· जोशी: बस! बस! एव्हढी नावे पुरे आहेत. ही सर्व मंडळी जातीने कोण होती? हे सगळे ब्राम्हण होते. ह्या लोकांनी स्वतःच्या कुटुंबाची, संसाराची होळी केली, जेणेकरून समस्त भारतीयांना दिवाळी साजरी करता येईल. त्यांच्या बलिदानामुळे देश स्वतंत्र झाला.
· कांबळे: (पुन्हा निःशब्द, डोळ्यात पाणी) पण जोशी, गांधीजींना गोडसेने मारले. तोही भटच होता.
· जोशी: गोडसेने गांधीहत्या केली. त्यानंतर गावोगावी ब्राम्हणांची घर जाळली गेली, सावरकरांच्या लहान भावाची, दगडाने ठेचून निर्घृण हत्या झाली. एका माणसाच्या चूकीने हजारो ब्राम्हणांचे निःस्वार्थी बलिदान फोल ठरले. आणि मग पेशवाईला बदनाम करण्याची चढाओढ लागली.
· कांबळे: पण रघुनाथराव आणि दुसऱ्या बाजीरावाने पेशवाई, आणि पर्यायाने मराठ्यांचं राज्य बुडवलच ना?
· जोशी: हा एक “typical dialogue” आहे. अरे पण त्या आधी बाळाजी विश्वनाथ, पहिला बाजीराव,विश्वासराव, नानासाहेब, माधवराव, ह्यांनी स्वतः छत्रपती न होता, छत्रपतींचे पंतप्रधान म्हणून पांच पिढ्या इमाने - इतबारे कारभार केलाच ना? आणि रघुनाथरावांनीसुद्धा अटकेपार म्हणजे अफगाणिस्थानपर्यंत आपली मराठी सत्ता नेली. पहिल्या बाजीरावाचे युद्धातील डावपेच अमेरिकेत कॉलेजमध्ये शिकवले जातात, आणि महाराष्ट्रात त्या महान अजिंक्य योद्ध्याला बदफैली म्हणून हिणवले जाते. महाराजांना ब्राम्हण देवासारखे पूजतात. पण पेशव्यांचा मात्र कोणी आदर करत नाही. उलटपक्षी त्यांना बदनाम केले जाते.
· कांबळे: (अचंबित झाले आहेत) भट एव्हढे पराक्रमी, निःस्वार्थी होते, तर ते आता समाजकारणात,राजकारणात का येत नाहीत.
· जोशी: ब्राम्हण समाजकारणातून बाहेर नाही. हां तो राजकारणातून निश्चित बाहेर पडला आहे. ह्याला कारण, आमच्यावरील राजकीय बहिष्कार म्हणा, किंवा ब्राम्हण स्वतः कोषात गेला म्हणा. ब्राम्हणांनी विचार केला, की देशासाठी एव्हढा स्वार्थत्याग, बलिदान करून पदरी काय पडल? अवहेलना? तिरस्कार?त्यापेक्षा आपण बर, आपल कुटुंब बर. मरू दे, समाज, देश गेला खड्ड्यात
· कांबळे: ओहो!! मला हे कधी जाणवलच नाही. मी नेहेमी भटांच्या आपण बर आपल कुटुंब बर ह्या वृत्तीला शिव्या घालत आलो आहे. पण ह्या वृत्तीमागील कारण काय ते आज तुमच्याकडून कळल्यावर मला भटांबद्दल आदर वाटू लागला आहे. पण जोशी, ही वृत्ती किंवा निवृत्ती म्हणा पाहिजे तर त्याला,चुकीची नाही वाटत तुम्हाला. भटांनी, त्यांना लोकांनी काही बोलल तरी, समाजाला चांगल मार्गदर्शन करण्याचा म्हणजेच थोडक्यात नेतृत्वाचा त्याग करून, महाराष्ट्राचं व पर्यायाने देशाच नुकसान केल आहे असेच म्हणावे लागेल. कारण निःस्वार्थी, चांगले लोक राजकारणापासून दूर राहिले आणि स्वार्थी,पुढाऱ्यांची अनिर्बंध सत्ता सुरु झाली. हे देशाला, समाजाला घातक आहे. निःस्वार्थी, पापभिरू, पुण्यवान माणसांनी राजकारणात, समाजकारणात यायलाच हवे.
· जोशी: अहो कांबळेसाहेब, आज इतकी वाईट परिस्थिती आहे, २६/११ नंतर लोकांच्या सुरक्षिततेबद्दल विचार न करता महाराष्ट्रातील पुढाऱ्यांनी त्यांच्या पाळलेल्या लोकांकरवी ब्राम्हण ब्राम्हणेतर वाद उकरला. बाबासाहेब पुरंदरे ह्यांच्यासारख्या थोर इतिहास अभ्यासकाच्या शिवाजी महाराजांवरील भक्तीवर त्यांनी लांच्छन उडवली. दादोजी कोंडदेव हे महाराजांचे प्रशिक्षक नव्हते असा जावई-शोध लावून दादोजींचे नाव इतिहासाच्या पुस्तकातून ह्यांनी काढले. ह्यांच्या दृष्टीने, समर्थ रामदासस्वामी आणि महाराज एकमेकांना कधी भेटलेच नाहीत. त्यामुळे, रामदासस्वामी हे महाराजांचे राजकीय व आध्यात्मिक गुरु नव्हतेच मुळी. वाह वाह!! किती किती शोध लावले काही मर्यादाच ठेवली नाही. अहो एवढेच कशाला, त्या बिचार्या नितीन रामचंद्र नी सुंदर केलेली मराठीतील शिवाजीवरची मराठी सिरियल सुद्धा दिल्लीत बसून महाराष्ट्राचे नेते म्हणवर्यांनी बंद केली.
कांबळे: अहो जोशी, पण तुकोबांनीच महाराजांना रामदास स्वामींकडे पाठवले होते. तुकाराम महाराजांनी शिवाजीराजांना सांगितले की, “राजकारण माझी प्रवृत्ती नाही. सुलतानी आक्रमणापासून रयतेचे रक्षण करून स्वराज्य स्थापन करायचे असल्यास गुरु म्हणून समर्थ रामदासच योग्य आहेत. त्यामुळे राजे तुम्ही त्यांच्याकडे जा” असा योग्य सल्ला दिला होता.
· जोशी : पण ज्यांना २६/११ पासून लोकांचे लक्ष्य हटवायचे होते, त्यांना अशा जाती भेदासारख्याच गोष्टी सुचणार दुसर काय
कांबळे: पण भटांनी ह्यावर कुठेच आवाज उठवला नाही.
जोशी: ब्राम्हणांनी "मौनं खलु साधनं" हे व्रत घेतलं आहे अस समजा हव तर.
कांबळे: अहो, पण हे घातक आहे. चूकीचा किंवा सोयीचा इतिहास मुलांना शिकवण हे पाप आहे.
जोशी: हल्ली पाप - पुण्य, खर - खोट अस काही राहील आहे अस वाटत तुम्हाला? गुंड बदमाश आमचे पुढारी होतात. आम्ही त्यांना निमूटपणे स्वीकारतो. यथा राजा तथा प्रजा.
कांबळे: नाही जोशी, भटांनी समाजकारणात व राजकारणात परतायला हव. ही राजकारणात पसरलेली घाण दूर करायला हवी. निःस्वार्थी, शिकलेले सवरलेले लोक राजकारणात यायला हवेत तरच समाज ह्यातून वाचेल आणि देशाच कल्याण होईल.
· जोशी: चला तुम्हाला माझे विचार पटले, बर वाटल. सत्याची बाजू मी व्यवस्थित मांडली. आता ब्राम्हणांनी समाजकारणात, राजकारणात उतरून आज पसरलेली घाण साफ कारण आवश्यक आहे, ती काळाची गरज आहे. ती जबाबदारी ब्राम्हण स्वीकारतील अशी मला अशा वाटते. स्वतःवरील अन्यायाच्याविरोधात बोलतील व स्वतःच घालून घेतलेल्या कोशातून बाहेर येतील असा विश्वास वाटतो आहे. आणि बर ककांबळे,तुम्ही तुमच्या मित्र परिवारा या जळजळीत सत्याची माहिती द्या आणि मगं त्यांना ही निर्णय घेऊ दे कोण खरा आहे आणि कोण खोटा ते. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, सत्य हे पाण्यासारखे नितळ आणि स्वच्छ असते. अनेक लोक त्या पाण्याला गढूळ करण्याचा प्रयत्न करतात. पण शेवटी घाण ही पाण्याच्या तळाशी जाऊनच पोचते एवढे शास्त्रीय कारण जर सर्व जाती धर्मातल्या लोकांनी ओळखले तर महाराष्ट्राचा विकास दामदुपटीने व्हायला वेळ लागणार नाही. सध्याचे व पूर्वीच्या नतद्रष्ट राजकीय पुढार्यांच्या मुळे आपला महाराष्ट्र 25 वर्षे मागे गेला आहे याची शरम सुद्धा वाटत नाही. नुसते आपले 10 बोटांत 10 सोन्याच्या अंगठया, पाश्वभागाखाली महिद्रची स्कॉरपियो, गळ्यात बायका घालतांत तसे मणभर साखळ्या सारख्या सोन्याच्या चेना, गुजराथमध्ये बायकांचे दल्ले जसे पांढरे कपडे घालतात तसे कपडे घालायचे आणि दिवसभर बोंबलत फिरयाचे. फिरून कंटाळा आला की मांसाहारीवर ताव, संध्याकाळी ढोस ढोस ढोसायची आणि नतंर चौफुला किंवा तत्सम ठिकाणी जाउन तमाशा. अरे हे काही जगणे आहे कां?
· कांबळे: हो!! फुले, आंबेडकर, शाहू महाराज यांनी भटांवर टीकेचे आसूड ओढले.
· जोशी: अहो कांबळे, फुले, आंबेडकर महाराष्ट्रात का झाले? उत्तर प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश मध्ये का झालेनाहीत?
· कांबळे: मी नाही समजलो; तुम्हाला काय म्हणायचं आहे?
· जोशी: सांगतो. अहो महाराष्ट्रात ८०० वर्षांची संत परंपरा आहे. ज्ञानेश्वर, एकनाथ, नामदेव, तुकाराम,रामदासस्वामी ह्या सर्वांनी जातीपातीच्या कृत्रिम भिंती मोडा आणि सर्वांनी एकोप्याने, समतेने,गुण्यागोविंदाने रहा, विठ्ठलाची भक्ती करा असा संदेश दिला. ह्यातले ज्ञानेश्वर, एकनाथ व रामदासस्वामी हे ब्राम्हण होते.
· कांबळे: हे बाकी खर जोशी. महाराष्ट्रात कधीही अमानुषता नव्हती. "मानवता धर्म" हाच श्रेष्ठ धर्म मानला जात आला आहे.
· जोशी: अगदी बरोबर. ह्यात शिवाजी महाराज आणि संत मंडळी ह्याचं मोठ, "नव्हे", त्यांचंच १००% योगदान आहे. महाराजांनी सुलतानी संकटे आपल्या समर्थ बाहूंनी पेलली आणि प्रजेला सुरक्षित केले,अभय दिले.
· कांबळे: अगदी बरोबर. महाराजांनी परकीय आक्रमकापासून स्वकीय जनतेचे रक्षण केले, आणि संतांनी मानवतावाद मराठी जनतेच्या नसानसात बिंबवला.
· जोशी: क्या बात है कांबळे!! जीते रहो!!
· कांबळे: पुढे इंग्रज आले, आणि स्वतःबरोबर युरोपातील आधुनिक विचार यथे घेऊन आले. Equality, fraternity, freedom. समता, बंधुता आणि स्वराज्य.
· जोशी: काय गम्मत आहे नाही!! स्वतः भारतीयांना गुलामीत जोखाडायचे, काला कुत्ता म्हणून हिणवायचे,आणि इंग्लंडमधील समता, बंधुता आणि स्वातंत्र्याचे गोडवे गायचे. अहो कांबळे, इंग्रजांनी आपल्याला लुटलं, नागवल हे सत्य आहे. स्वतःच राज्य सुरळीत चालावं, म्हणून भारतीय समाजातील जातीभेद व प्रांतभेद ह्या दुफळीचा त्यांनी यथेच्छ फायदा घेतला. स्वतःच्या फायद्यासाठी येथील जातीभेदावर वारंवार टीका करू लागले. ब्राम्हणांना झोडपू लागले. कारण अगदी Alexander च्या काळापासून परकीयांनी ओळखले होते की ब्राम्हणांना वेगळे पाडले, त्यांना झोडपले की भारतावर बिनदिक्कत राज्य करता येते.
· कांबळे: पण इंग्रजांच्या काळातील टीकेमुळेच आपल्या समाजात समता येऊ लागली.
· जोशी: हे अर्धसत्य आहे. इंग्रजामुळे समता आली हे खोटे. पण त्याकाळातील आपल्या विचारवंतांनी इंग्रजी विचार वाचले, इंग्रजी शिक्षण घेतले आणि त्यांनी भारतीय समाज-व्यवस्थेवर टीकास्त्र सोडायला सुरुवात केली. हे विचारवंत कोण होते ठाऊक आहे तुम्हाला?
· कांबळे: फुले, आंबेडकर, शाहू महाराज दुसर कोण?
· जोशी: (हसून बघत) अहो कांबळे; फुले आंबेडकर ह्यांच्या अगोदर लोकहितवादी देशमुख,आगरकर, रानडे, रेवेरंड टिळक ह्यांनी भारतीय समाजव्यवस्थेमध्ये सुधारणा आणण्याचा प्रयत्न केला.आंबेडकरांच्या बरोबरीने, सावरकरही जातीवादावर प्रखर आसूड ओढत असत. सावरकरांनी स्पष्ट सांगितले,की जातीवाद हा हिंदूधर्माला लागलेला काळा डाग आहे. आणि तो पुसण्याकरता, आपापसात रोटीबेटी व्यवहार झाला पाहिजे. सावरकरांनी दलितांबरोबर सहभोजने केली होती, त्यांना मंदीर प्रवेश मिळवून दिला होता
.
· कांबळे: बरोबर आहे जोशी, सावरकरांनी देशाकरता, समाजाकरता खूप केले. आणि त्यांना बदनाम केले गेले, आणि अजून केले जाते.
· जोशी: आता मी तुम्हाला एक थेट प्रश्न विचारतो. मी तुमच्याबरोबर ८ - ९ वर्ष काम करतो आहे;तुमच्याबरोबर जेवतो, हास्यविनोद करतो. मी तुमच्यावर कधी अन्याय केला? अन्याय सोडा, दुजाभाव केला का?
· कांबळे: नाही, कधीच नाही. आपण दोघे अत्यंत चांगले मित्र आहोत. आपण अडीअडचणीच्यावेळी एकमेकांना मदत करतो. पण जोशी आता आमच्यावर कोणी अन्याय करूच शकणार नाही. आमच्यापाठी कायदा खंबीरपणे उभा आहे.
· जोशी: बरोबर. धरून चाला, की माझ्या मनात खर तर तुमच्यावर अन्याय करायचा आहे, पण तुमच्या मागील कायद्याच्या पाठबळामुळे, घाबरून, मी तुमच्यावर अन्याय करत नाही आहे. कांबळे, तुमच्या वडिलांवर कोणा ब्राम्हणाने अन्याय केला का?
· कांबळे: नाही. उलट त्यांचे सर्व चांगले शिक्षक आणि चांगले मित्र भटच होते. आणि म्हणूनच माझे वडील शिकून मोठे वकील झाले.
· जोशी: अजून एक प्रश्न. तुमच्या आजोबांवर कोणी ब्राम्हणांनी अत्याचार केला का?
· कांबळे: नाही जोशी. माझे आजोबा म्हणत की, भट म्हणजे देव मानस. भट चांगले संस्कार करतात. चांगले काय वाईट काय ते शिकवतात.
· जोशी: अहो कांबळे, मग तुम्ही स्वतःच्या वडिलांवर व आजोबांवर अविश्वास दाखवून, स्वार्थी, फसव्या अशा राजकीय पुढार्यांवर विश्वास ठेऊन, ब्राम्हणांनी अन्याय केला, असा खोटानाटा ओरडा का करता?
· कांबळे: अहो जोशी, अजून खैरलांजीसारखी प्रकरणे होतातच ना? दलितांवर अत्याचार अजून होताच आहेतना?
· जोशी: खैरलांजीचा अत्याचार करणाऱ्यात ब्राम्हण होते का? जरा नाव आठवा बरं? गोखले होते कां? फडके होते कां? मराठे होते कां? देशपांडे होते कां? जोशी होते कां? अभ्यंकर होते कां? एकही नव्हता. हे मी नाही सांगत, सरकारी पुरावे बोलत आहेत. अधिक माहिती करता आपण श्री. उज्वल निकमांकडे पण जाऊ म्हणजे हा सूर्य हा जयद्रथ किंवा बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर ताबडतोब होऊन जाईल.
· कांबळे: (अचंबित झाले आहेत) जोशी बरोबर बोलता आहात तुम्ही.
· जोशी: हल्ली काय झालं आहे, कोणीही उठावे, आणि ब्राम्हणाच्या टपलीत मारून जावे अशी परिस्थिती आहे. कारण ब्राम्हण कुणाच्या अध्यात ना मध्यात. काहीच बोलत नाही. आपल्याच कोषात निपचित पडलाय. आपण बर; आपल कुटुंब बर आणि टीव्हीवरचे कार्यक्रम बरे.
· कांबळे: अहो, म्हणजेच भट स्वकेंद्री झालाय; कुठे आग लागली काय किंवा वणवा पेटला काय. भटाला त्याचे सोयर - सूतक नसते. भट आणि त्याच कुटुंब. अगदी संदीप खरे म्हणतात तसा, "भेंडीच्या भाजीसारखा बुळबुळीत".
· जोशी: ब्राम्हण असे का झाले ह्याचा विचार केलात तर तुम्हाला त्याची कारणे लक्षात येतील. स्वातंत्र्यसंग्रामात कोण अग्रेसर होते हो? महाराष्ट्रापुरत बोलायचं झाल्यास!!
· कांबळे: वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळक, चाफेकर बंधु, सावरकर, कान्हेरे, गोखले, आगरकर, एस एम जोशी, मधु दंडवते, अच्युतराव पटवर्धन.
· जोशी: बस! बस! एव्हढी नावे पुरे आहेत. ही सर्व मंडळी जातीने कोण होती? हे सगळे ब्राम्हण होते. ह्या लोकांनी स्वतःच्या कुटुंबाची, संसाराची होळी केली, जेणेकरून समस्त भारतीयांना दिवाळी साजरी करता येईल. त्यांच्या बलिदानामुळे देश स्वतंत्र झाला.
· कांबळे: (पुन्हा निःशब्द, डोळ्यात पाणी) पण जोशी, गांधीजींना गोडसेने मारले. तोही भटच होता.
· जोशी: गोडसेने गांधीहत्या केली. त्यानंतर गावोगावी ब्राम्हणांची घर जाळली गेली, सावरकरांच्या लहान भावाची, दगडाने ठेचून निर्घृण हत्या झाली. एका माणसाच्या चूकीने हजारो ब्राम्हणांचे निःस्वार्थी बलिदान फोल ठरले. आणि मग पेशवाईला बदनाम करण्याची चढाओढ लागली.
· कांबळे: पण रघुनाथराव आणि दुसऱ्या बाजीरावाने पेशवाई, आणि पर्यायाने मराठ्यांचं राज्य बुडवलच ना?
· जोशी: हा एक “typical dialogue” आहे. अरे पण त्या आधी बाळाजी विश्वनाथ, पहिला बाजीराव,विश्वासराव, नानासाहेब, माधवराव, ह्यांनी स्वतः छत्रपती न होता, छत्रपतींचे पंतप्रधान म्हणून पांच पिढ्या इमाने - इतबारे कारभार केलाच ना? आणि रघुनाथरावांनीसुद्धा अटकेपार म्हणजे अफगाणिस्थानपर्यंत आपली मराठी सत्ता नेली. पहिल्या बाजीरावाचे युद्धातील डावपेच अमेरिकेत कॉलेजमध्ये शिकवले जातात, आणि महाराष्ट्रात त्या महान अजिंक्य योद्ध्याला बदफैली म्हणून हिणवले जाते. महाराजांना ब्राम्हण देवासारखे पूजतात. पण पेशव्यांचा मात्र कोणी आदर करत नाही. उलटपक्षी त्यांना बदनाम केले जाते.
· कांबळे: (अचंबित झाले आहेत) भट एव्हढे पराक्रमी, निःस्वार्थी होते, तर ते आता समाजकारणात,राजकारणात का येत नाहीत.
· जोशी: ब्राम्हण समाजकारणातून बाहेर नाही. हां तो राजकारणातून निश्चित बाहेर पडला आहे. ह्याला कारण, आमच्यावरील राजकीय बहिष्कार म्हणा, किंवा ब्राम्हण स्वतः कोषात गेला म्हणा. ब्राम्हणांनी विचार केला, की देशासाठी एव्हढा स्वार्थत्याग, बलिदान करून पदरी काय पडल? अवहेलना? तिरस्कार?त्यापेक्षा आपण बर, आपल कुटुंब बर. मरू दे, समाज, देश गेला खड्ड्यात
· कांबळे: ओहो!! मला हे कधी जाणवलच नाही. मी नेहेमी भटांच्या आपण बर आपल कुटुंब बर ह्या वृत्तीला शिव्या घालत आलो आहे. पण ह्या वृत्तीमागील कारण काय ते आज तुमच्याकडून कळल्यावर मला भटांबद्दल आदर वाटू लागला आहे. पण जोशी, ही वृत्ती किंवा निवृत्ती म्हणा पाहिजे तर त्याला,चुकीची नाही वाटत तुम्हाला. भटांनी, त्यांना लोकांनी काही बोलल तरी, समाजाला चांगल मार्गदर्शन करण्याचा म्हणजेच थोडक्यात नेतृत्वाचा त्याग करून, महाराष्ट्राचं व पर्यायाने देशाच नुकसान केल आहे असेच म्हणावे लागेल. कारण निःस्वार्थी, चांगले लोक राजकारणापासून दूर राहिले आणि स्वार्थी,पुढाऱ्यांची अनिर्बंध सत्ता सुरु झाली. हे देशाला, समाजाला घातक आहे. निःस्वार्थी, पापभिरू, पुण्यवान माणसांनी राजकारणात, समाजकारणात यायलाच हवे.
· जोशी: अहो कांबळेसाहेब, आज इतकी वाईट परिस्थिती आहे, २६/११ नंतर लोकांच्या सुरक्षिततेबद्दल विचार न करता महाराष्ट्रातील पुढाऱ्यांनी त्यांच्या पाळलेल्या लोकांकरवी ब्राम्हण ब्राम्हणेतर वाद उकरला. बाबासाहेब पुरंदरे ह्यांच्यासारख्या थोर इतिहास अभ्यासकाच्या शिवाजी महाराजांवरील भक्तीवर त्यांनी लांच्छन उडवली. दादोजी कोंडदेव हे महाराजांचे प्रशिक्षक नव्हते असा जावई-शोध लावून दादोजींचे नाव इतिहासाच्या पुस्तकातून ह्यांनी काढले. ह्यांच्या दृष्टीने, समर्थ रामदासस्वामी आणि महाराज एकमेकांना कधी भेटलेच नाहीत. त्यामुळे, रामदासस्वामी हे महाराजांचे राजकीय व आध्यात्मिक गुरु नव्हतेच मुळी. वाह वाह!! किती किती शोध लावले काही मर्यादाच ठेवली नाही. अहो एवढेच कशाला, त्या बिचार्या नितीन रामचंद्र नी सुंदर केलेली मराठीतील शिवाजीवरची मराठी सिरियल सुद्धा दिल्लीत बसून महाराष्ट्राचे नेते म्हणवर्यांनी बंद केली.
कांबळे: अहो जोशी, पण तुकोबांनीच महाराजांना रामदास स्वामींकडे पाठवले होते. तुकाराम महाराजांनी शिवाजीराजांना सांगितले की, “राजकारण माझी प्रवृत्ती नाही. सुलतानी आक्रमणापासून रयतेचे रक्षण करून स्वराज्य स्थापन करायचे असल्यास गुरु म्हणून समर्थ रामदासच योग्य आहेत. त्यामुळे राजे तुम्ही त्यांच्याकडे जा” असा योग्य सल्ला दिला होता.
· जोशी : पण ज्यांना २६/११ पासून लोकांचे लक्ष्य हटवायचे होते, त्यांना अशा जाती भेदासारख्याच गोष्टी सुचणार दुसर काय
कांबळे: पण भटांनी ह्यावर कुठेच आवाज उठवला नाही.
जोशी: ब्राम्हणांनी "मौनं खलु साधनं" हे व्रत घेतलं आहे अस समजा हव तर.
कांबळे: अहो, पण हे घातक आहे. चूकीचा किंवा सोयीचा इतिहास मुलांना शिकवण हे पाप आहे.
जोशी: हल्ली पाप - पुण्य, खर - खोट अस काही राहील आहे अस वाटत तुम्हाला? गुंड बदमाश आमचे पुढारी होतात. आम्ही त्यांना निमूटपणे स्वीकारतो. यथा राजा तथा प्रजा.
कांबळे: नाही जोशी, भटांनी समाजकारणात व राजकारणात परतायला हव. ही राजकारणात पसरलेली घाण दूर करायला हवी. निःस्वार्थी, शिकलेले सवरलेले लोक राजकारणात यायला हवेत तरच समाज ह्यातून वाचेल आणि देशाच कल्याण होईल.
· जोशी: चला तुम्हाला माझे विचार पटले, बर वाटल. सत्याची बाजू मी व्यवस्थित मांडली. आता ब्राम्हणांनी समाजकारणात, राजकारणात उतरून आज पसरलेली घाण साफ कारण आवश्यक आहे, ती काळाची गरज आहे. ती जबाबदारी ब्राम्हण स्वीकारतील अशी मला अशा वाटते. स्वतःवरील अन्यायाच्याविरोधात बोलतील व स्वतःच घालून घेतलेल्या कोशातून बाहेर येतील असा विश्वास वाटतो आहे. आणि बर ककांबळे,तुम्ही तुमच्या मित्र परिवारा या जळजळीत सत्याची माहिती द्या आणि मगं त्यांना ही निर्णय घेऊ दे कोण खरा आहे आणि कोण खोटा ते. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, सत्य हे पाण्यासारखे नितळ आणि स्वच्छ असते. अनेक लोक त्या पाण्याला गढूळ करण्याचा प्रयत्न करतात. पण शेवटी घाण ही पाण्याच्या तळाशी जाऊनच पोचते एवढे शास्त्रीय कारण जर सर्व जाती धर्मातल्या लोकांनी ओळखले तर महाराष्ट्राचा विकास दामदुपटीने व्हायला वेळ लागणार नाही. सध्याचे व पूर्वीच्या नतद्रष्ट राजकीय पुढार्यांच्या मुळे आपला महाराष्ट्र 25 वर्षे मागे गेला आहे याची शरम सुद्धा वाटत नाही. नुसते आपले 10 बोटांत 10 सोन्याच्या अंगठया, पाश्वभागाखाली महिद्रची स्कॉरपियो, गळ्यात बायका घालतांत तसे मणभर साखळ्या सारख्या सोन्याच्या चेना, गुजराथमध्ये बायकांचे दल्ले जसे पांढरे कपडे घालतात तसे कपडे घालायचे आणि दिवसभर बोंबलत फिरयाचे. फिरून कंटाळा आला की मांसाहारीवर ताव, संध्याकाळी ढोस ढोस ढोसायची आणि नतंर चौफुला किंवा तत्सम ठिकाणी जाउन तमाशा. अरे हे काही जगणे आहे कां?
वाघ्याचा शिवकालीन पुरावा!
... इ.स.१६७८ साली शिवाजी महाराजांनी दक्षीण दिग्विजय केला, परततांना त्यांनी कर्नाटकातील गदग प्रांतातील बेलवडी येथील गढीला वेढा घातला होता. हे काम त्यांनी सखोजी गायकवाड या आपल्या सरदारावर सोपवले होते. बेलव
डीचा ठाणेदार येसाजी प्रभु देसाई मारला गेला. तथापि त्याची पत्नी मल्लाबाई हिने लढाई सुरुच ठेवली. तिने पुढे शिवरायांसोबत तह केला. शिवरायांनी तिचे राज्य तिला परत दिले आणि ति
ला सावित्रीबाई या किताबाने गौरवले. शिवरायांच्या या ऐतिहासिक घटनेची आठवण कायम स्वरुपी कोरून ठेवण्यासाठी सावित्रीबाईने अनेक गावांच्या दरवाज्यांत व मंदिरांसमोर शिवरायांची पाषाणशिल्पे उभी केली. त्यातील एक शिल्प धारवाडच्या उत्तरेस असलेल्या यादवाड नावाच्या खेड्यात मारुतीच्या दक्षीनाभिमुख देवळाच्या पस्चिमेस असून त्याची उंची ३ फुट व रुंदी अडीच फुट आहे. शिल्पाचे दोन भाग असून खालच्या भागात शिवरायांनी मांडीवर बसवले आहे. शिल्पाच्या वरच्या भागात घोड्यावर स्वार असलेली शिवरायांची प्रतिमा आहे. या शिल्पात शिवरायांसोबत चाललेला एक कुत्रा दाखवला आहे. हे शिल्प शिवरायांच्याच
हयातीत बनवले असल्याने शिवरायांच्या जीवनात कुत्रानव्हता हे म्हनने निराधार ठरते. एवढेच नव्हे तर शिवरायांच्या कुत्र्याची महती त्यांच्या हयातीतच कर्नाटकापर्यंत पोहोचली होती हे यावरून सिद्ध होते.
२. छत्रपती शिवरायांचे नातू शाहु महाराज (सातारा) यांच्या संगम माहुली येथील त्यांच्या खंड्या या लाडक्या कुत्र्याची समाधी आहे आणि ती जवळपास शिवरायांच्या वाघ्या सारखीच आहे. आणि हे स्मारक शिवरायांच्या निधनानंतरच सुमारे ४०-ते ५० वर्षांनी बनवले गेले होते. याचाच अर्थ असा होतो कि तत्कालीन सुस्थीतीत असलेल्या वाघ्या स्मारकाचीच प्रेरणा या स्मारकामागे असावी. खंड्याने एकदा शाहु महाराजांचे प्राण वाचवले होते याचा उल्लेख तत्कालीन कागदपत्रांत आहे. यावरुन असे अनुमान निघते कि रायगडावरील वाघ्याचे स्मारक हे शाहु महाराजांच्या खंड्याचे स्मारक बनण्याची प्रेरणा ठरले आणि कालौघात नश्ट झालेल्या वाघ्याचे स्मारक बनायला शाहूंचा खंड्याचे स्मारक प्रेरणादायी ठरले. याचाच दुसरा अर्थ असा कि कुत्रयाचे स्थान शिवेतिहासात जेवढे महत्वाचे आहे तेवढेच त्यांच्याही वंशजांत होते.
याचाच अर्थ असा आहे कि प्रस्तूत वाद हा शिवरायांना, होळकरांना आणि तमाम मराठी मानसांना फसवण्याचा आणि आपले पोट जाळण्याचा धंदा आहे. वाघ्या इतिहासात होता. शाहू महाराजांचा खंड्याही इतिहासात होता. वाघ्या आणि खंड्या हे महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबाचीच रुपे आहेत. कर्नाटकातील शिल्प तर शिवरायांच्याच हयातीतील आहे...तेथे गडकरींचा संबंध कोठे येतो? गदकरींच्या"राजसन्यास"च्या ही आधी चिं. ग. गोगटे यांच्या पुस्तकातही (१९०५)वाघ्याचा उल्लेख यावा याला योगायोग म्हणता येत नाही. याचाच अर्थ असा निघतो कि वाघ्या हे शिवजीवनातील एक अविभाज्य असे पात्र होते आणि त्याचा यथोचित सन्मान राखला गेला पाहिजे.
हयातीत बनवले असल्याने शिवरायांच्या जीवनात कुत्रानव्हता हे म्हनने निराधार ठरते. एवढेच नव्हे तर शिवरायांच्या कुत्र्याची महती त्यांच्या हयातीतच कर्नाटकापर्यंत पोहोचली होती हे यावरून सिद्ध होते.
२. छत्रपती शिवरायांचे नातू शाहु महाराज (सातारा) यांच्या संगम माहुली येथील त्यांच्या खंड्या या लाडक्या कुत्र्याची समाधी आहे आणि ती जवळपास शिवरायांच्या वाघ्या सारखीच आहे. आणि हे स्मारक शिवरायांच्या निधनानंतरच सुमारे ४०-ते ५० वर्षांनी बनवले गेले होते. याचाच अर्थ असा होतो कि तत्कालीन सुस्थीतीत असलेल्या वाघ्या स्मारकाचीच प्रेरणा या स्मारकामागे असावी. खंड्याने एकदा शाहु महाराजांचे प्राण वाचवले होते याचा उल्लेख तत्कालीन कागदपत्रांत आहे. यावरुन असे अनुमान निघते कि रायगडावरील वाघ्याचे स्मारक हे शाहु महाराजांच्या खंड्याचे स्मारक बनण्याची प्रेरणा ठरले आणि कालौघात नश्ट झालेल्या वाघ्याचे स्मारक बनायला शाहूंचा खंड्याचे स्मारक प्रेरणादायी ठरले. याचाच दुसरा अर्थ असा कि कुत्रयाचे स्थान शिवेतिहासात जेवढे महत्वाचे आहे तेवढेच त्यांच्याही वंशजांत होते.
याचाच अर्थ असा आहे कि प्रस्तूत वाद हा शिवरायांना, होळकरांना आणि तमाम मराठी मानसांना फसवण्याचा आणि आपले पोट जाळण्याचा धंदा आहे. वाघ्या इतिहासात होता. शाहू महाराजांचा खंड्याही इतिहासात होता. वाघ्या आणि खंड्या हे महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबाचीच रुपे आहेत. कर्नाटकातील शिल्प तर शिवरायांच्याच हयातीतील आहे...तेथे गडकरींचा संबंध कोठे येतो? गदकरींच्या"राजसन्यास"च्या ही आधी चिं. ग. गोगटे यांच्या पुस्तकातही (१९०५)वाघ्याचा उल्लेख यावा याला योगायोग म्हणता येत नाही. याचाच अर्थ असा निघतो कि वाघ्या हे शिवजीवनातील एक अविभाज्य असे पात्र होते आणि त्याचा यथोचित सन्मान राखला गेला पाहिजे.
शिवसमर्थ भेटीचे प्रेरणास्थान : संत तुकाराम
१६४५ साली शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेला भगवान शंकराच्या साक्षीने प्रारंभ केला. १६४८ सालापर्यंत महाराजांनी बरीच मुसंडी मारली व आदिलशाही मुलुखातले अनेक किल्ले जिंकून स्वराज्याला जोडले. शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे आदिलशाहीत नोकरीला होते. एकेकाळचे आदिलशाहीतील त्यांचे मित्र बाजी घोरपडे व दियानात राव देशपांडे आता शहाजीचे शत्रू झाले होते
. " शहाजी आपल्या पोराला फूस लावून नवे साम्राज्य निर्माण करतो आहे " अशी तक्रार या दोघांनी आदिलशहाजवळ केली व आदिलशहाने त्यांच्यावर शहजीस अटक करण्याची कामगिरी सोपवली. अफजुलखानाच्या मदतीने त्या दोघांनी शहाजी महाराजांना पकडले व आदिलशहाच्या ताब्यात दिले. शिवाजी महाराजांच्या बंडखोरीबद्दल आदिलशहाने त्यांना जाब विचारला. परंतु शहाजी महाराजांनी “ मुलगा माझे ऐकत नाही ” असे सांगून उपरणे झटकले. परंतु शहजींच्या उत्तराने आदिलशहाचे समाधान नाही झाले. त्यांनी शहाजी महाराजांना तुरुंगात टाकले व शिवाजीस पत्र टाकून विचारले, “ बोला, काय हवंय तुम्हाला ? हिंदवी स्वराज्य की आईचं सौभाग्य ? ”
या पत्रामुळे शवाजी महाराजांच्या सर्व राजकीय हालचाली एकदम ठप्प झाल्या. कारण सुलतानानं जिजाबाई लहान असताना त्यांचे वडील, काका व दोन भाऊ एकाच वेळी मारेकर्यांकडून मारले होते. या इस्लाम राज्यकर्त्यांचे क्रौर्य शिवाजी महाराज पुरेपूर जाणून होते. त्यांनी आपल्या कार्याला भगवंताचे अधिष्ठान असावे म्हणून संत तुकाराम महाराजांची भेट घ्यायचे ठरवले. ही घटना १६४८ सालच्या जून महिन्यात घडली व १६५० सालच्या जानेवारी महिन्यात संत तुकाराम महाराजांनी देह ठेवला. संत तुकाराम महाराजांचा पिंड मुळातच भाक्तीप्रवण होता. त्यांचा काळ निवृत्तीकडे होता. शिवाय आपला अंत:काल जवळ आल्याची त्यांना कल्पना होती. म्हणून त्यांनी शिवाजी महाराजांनी " समर्थ रामदासांची " कास धरावी अशी प्रेमाची सूचना त्यांनी शिवाजी महाराजांना केली. त्या वेळी समर्थांचे नाव महाराजांनी प्रथमच ऐकले. समर्थ कुठे राहतात, काय करतात, त्यांचा पोशाख कसा असतो असे विचारले तेव्हा संत तुकाराम महाराजांनी त्यांना " समर्थांचे " विस्तृत वर्णन सांगितले. तुकाराम महाराजांचे दोन अभंग असून पहिल्या अभंगात त्यांनी शिवाजी महाराजांना समर्थांचा अनुग्रह घेण्याचा सल्ला दिला आहे, तर दुसर्या अभंगात समर्थांचे वर्णन केले
आहे. हे दोन्ही अभंग मुद्दाम पुढे देत आहे.
संत तुकाराम महाराजांचा पहिला अभंग :-
राया छत्रपती ऎकावे वचन । रामदासी मन लावी वेगी ॥ १ ॥
रामदास स्वामी सोयरा सज्जन । त्यासी तनमन अर्पी बापा ॥ २ ॥
मारुति अवतार स्वामी प्रगटला । उपदेश केला तुजलागी ॥ ३ ॥
रामनाम मंत्रतारक केवळ । झालासे शीतळ उमाकांत ॥ ४ ॥
उफराटे नाम जपता वाल्मिक । झाला पुण्यश्लोक तात्कालिक ॥ ५ ॥
तोचि बीजमंत्र वसिष्ठ उपदेश । याहुनी विशेष काय आहे ॥ ६ ॥
आता धरु नको भलत्याचा संग । राम पांडुरंग कृपा करी ॥ ७ ॥
धरु नको आशा आमुची कृपाळा । रामदासी डोळा लावी आता ॥ ८ ॥
तुझी चाड आम्हा नाही छत्रपती । आम्हीं पत्रपती त्रैलोक्याचे ॥ ९ ॥
चारी दिंशा आम्हा भिक्षेचा अधिकार । नेमिली भाकर भक्षावया ॥ १० ॥
पांडुरंगी झाली आमुची हे भेती । हातात नरोटी दिली देवे ॥ ११ ॥
आता पडु नको आमुचिये काजा । पवित्र तू राजा रामभक्त ॥ १२ ॥
विठ्ठलाचे दास केवळ भिकारी । आम्हा कधी हरी उपेक्षीना ॥ १३ ॥
शरण असावे रामदासालागी । नमन साष्टांग घाली त्यासी ॥ १४ ॥
तुका म्हणे राया तुज असो कल्याण । सद्गुरुशरण राहे बापा ॥ १५ ॥
संत तुकाराम ...
संत तुकाराम महाराजांचा दुसरा अभंग :-
हुरमुजी रंगाचा उंच मोती दाणा
रामदासी बाणा या रंगाचा ।
पीतवर्ण कांती तेज अघटित
आवाळू शोभत भृकुटी माजी ॥ १ ॥
काष्टांच्या पादुका स्वामींच्या पायात
स्मरणी हातात तुळशीची ।
रामनाम मुद्रा द्वादश हे केले
पुच्छ कळवळी कटी माजी ॥ २ ॥
कौपिन परिधान मेखला खांद्यावरी
तुंबा कुबडी करी समर्थाच्या ।
कृष्णातटा काठी जाहले दर्शन
वंदिले चरण तुका म्हणे ॥ ३ ॥
संत तुकाराम ...
संत तुकाराम महाराजांनी सांगितल्यावर समर्थांच्या दर्शनाची शिवछत्रपतींना ओढ लागली होतीच. ते चाफळ जाऊन समर्थांना भेटणार होतेच. पण योगायोगाने त्यांचा मुक्काम वाईला होता. वाईमधील समर्थशिष्यांकडून ही बातमी चाफळला पोचली. मघाशी वर्णन केल्याप्रमाणे समर्थांनी शिवाजी महाराजांना पत्र पाठवले व शिवसमर्थ भेट झाली. या चरित्रात संत तुकाराम महाराजांचा उल्लेख समर्थांच्या एवढा येत नाही. याचे कारण संत तुकाराम महाराज फार लवकर सदेह वैकुंठाला गेले. त्या वेळी शाहिस्तेखानाचा पराभव या महत्वाच्या घटना तुकाराम महाराजान्नाच्या निर्याणानंतर ९-१० वर्षांनी घडल्या. याउलट समर्थ शिवाजी महाराजांच्या निर्याणानंतर पावणेदोन वर्षांनी समाधिस्त झाले. त्यामुळे संपूर्ण शिवचरित्राचे ते साक्षीदार बनले. १६५७ साली प्रतापगडावर छत्रपतींनी तुळजाभवानीची स्थापना केली तेव्हा समर्थांनी या देवीला साकडे घातले –
“ दुष्ट संव्हारिले मागे । ऐसे उदंड ऐकितो ।
परंतु रोकडे काही । मूळ सामर्थ्य दाखवी ॥
तुझा तू वाढवी राजा । शीघ्र आम्हाचि देखता ।
मागणे एकची आता । द्यावे ते मज कारणे ॥
रामदास म्हणे माझे । सर्व सातुर बोलणे ।
क्षमावे तुळ्जे माते । इच्छा पूर्णचि तू करी ॥ ”
शिवाजी महाराजांच्या हातात सत्ता यावी व त्यांच्या मस्तकावर हिंदवी स्वराज्याचे छत्र झळकावे याची समर्थांना किती ओढ लागली होती ते या प्रार्थनेत दिसून येते.
पुण्याच्या समर्थ व्यासपीठाच्या एका समारंभात प. पू. बाबा महाराज सातारकर म्हणाले,
तुकाराम आणि समर्थ रामदास हे शिवछत्रपतींचे दोन डोळे होते ही गोष्ट कधी नाकारता येणार नाही. "
जय जय रघुवीर समर्थ !!!
रविवार, ९ डिसेंबर, २०१२
कृष्णाजी भास्कर.............दोन्ही बाजूनी पिचलेला एक भट !!
कृष्णाजी भास्कर...शिवाजी महाराजांच्या इतिहासात एक दुर्लक्षित पामर.....इतिहासकारांनी त्यास महत्व द्यावे इतका मोठा नव्हताच कधी......त्याने शिवाजी महाराजांवर वार केला...अर्थात त्याबद्दल मतभेद आहेतच..कोणी म्हणत कि तो वार अफझलखानाने केला...आणि त्यास तलवार दिली ती कृष्ण्या भास्करने...तर काहीजण म्हणतात कि त्यानेच वार केला....असो....दोघेही शत्रूच
...महाराजांवर चाल करून येणारा तो शत्रूच.....मग तो स्वकीय असो व परकीय.......
पण त्या कृष्ण्या भास्कराचे निमित्त करून काही जन महाराजांनी अफझल खानाचा कोथळा बाहेर काढला हि गोष्ठ हिंदुनी विसरून जावी अश्या प्रकारे प्रयत्न करत आहेत...त्याचेच एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे नुकतेच एका बी-ग्रेडी थेराने केलेले विधान...तो म्हणे....'अफझल खानाने दगा केलाच नाही....दगा केला तो कृष्णा भास्कराने ...कारण अफझल तर शत्रूच....मग तो वार करणारच.....दगा कृष्णाजी भास्कराने केला'.....हे जर मान्य केले तर एक प्रश्न उरतोच....राजकारणात नेहमी शत्रूचा मित्र तो आपला शत्रूच असतो...मग अझल खानासारख्या शत्रूचा वकील तो मित्र कसा होईल??? तोही शत्रूच...त्याने वर केला ते त्याच्या शत्रू बुद्धीला स्मरूनच.....म्हणजे एकंदरीत या लोकांचा ब्राम्हण द्वेष इतका पराकोटीस गेला आहे कि त्यांना आता शत्रू कोण आणि मित्र कोण हे देखील समजेनासे झाले आहे..................
दुसरा एक युक्तिवाद असाही केला जातो....कि 'शिवाजी महाराजांनी अफझल खानाला मारला नसता...पण त्याने दगा केला म्हणून त्याला मारला'....जसा अफझल काही महाराजाबरोबर बुद्धिबळ खेळायला आला होता...आणि स्वेच्छा भोजन घेऊन परत जाणार होता...........अहो त्याने दगा केला नसता तरी राजांनी त्याला मारलाच असता.....तसं नसतं तर त्याला जावळीच्या दुर्गम प्रदेशात... प्रताप गडावर बोलावून घेण्याचे प्रयोजनच नव्हते.......मुसलमानांशी असलेलं वर्तमान काळातलं शत्रुत्व वाढू नये म्हणून आपल्याच पूर्वजांचा पराक्रम नाकारण्यात कसला आलाय मोठेपणा???........
आता अफझल खानच्या स्वारीबद्दल बोलू....अफझल खान हा विजापूरचा मातब्बर सरदार...प्रचंड ताकद आणि भल्याबू-या मार्गाने आपले इप्सित साध्य करण्यात माहीर.......असे म्हणतात कि जेव्हा तो त्याच्या गुरूपुढे गेला तेव्हा त्याचा गुरु म्हणाला होता, " इसका सर कहा है???".....असा हा अफझल म्हणजे दुधाचा धुतलेला नव्हताच.....शहाजी महाराजांवर रात्री बेसावध स्थितीत हल्ला करणारा आणि त्यांना कैद करून भर विजापुरात त्यांची धिंड काढणारा हा अफझलखान.....शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजी महाराज यांना कनकगीरीच्या वेढ्यात फसवून मारणारा सुद्धा अफझलखान......एका वेढ्यातून औरंगजेबाला जाऊ दिला म्हणून एका बड्या मुस्लीम सरदाराचा दरबारात येताना खून करणारा सुद्धा अफझल खान......असा हा अफझल खान...स्वराज्यावर चालून आला......येताच त्याने वाटेतील मराठा सरदारांना त्याच्या पक्षास येऊन मिळण्यासाठी पत्र आणि धमक्या देण्यास सुरु केले.....काही गद्दार गेले तिकडे....निष्ठावंत मराठे भगव्याखाली एकत्र आले.....
अफझल स्वराज्यात येताच त्याने चहूकडे धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली...महाराष्ट्राच्या आराध्य दैवतांना त्रास देण्यास सुरुवात केली.....महाराजांची कुलदैवत भवानी आई जात्यात भरडली......हेतू हा कि शिवाजी जो प्रताप गडावर बसला आहे तो चवताळून बाहेर यावा....परंतु महाराज हा त्याचा हेतू जाणून होते....शत्रूस सोयीस्कर भागात लढाईस जावू नयेच तर उलट त्याला आपल्याला सोयीस्कर अश्या मैदानात आणावे आणि त्याचा फडशा उडवावा हा महाराजांचा युद्धामंत्र !!!!
शेवटी महाराजांनी खानाशी बोलणी चालू केली....त्यावेळी त्याचा वकील कृष्णा भास्कर हा भेटीसाठी येत होता.....मराठा इतिहासकार 'मा. श्री. रणजीत देसाई' यांनी त्यांच्या 'लक्षवेध' या ग्रंथात सप्रमाण सांगितले आहे कि एकदा महाराज आणि कृष्णाजी भास्कराची भेट झाली आणि महाराजांनी त्याच्या हातात बेल्फुल देऊन त्यास विचारले कि, " तुम्ही ब्राम्हण आहात...खरे ते सांगा.....अफझलच्या गोटात काय नेमके शिजत आहे???'....कृष्णाजी म्हणाला.." महाराज मी वकील आहे...त्यामुळे जास्त काही सांगू शकत नाही...कारण माझी बायका पोर तिकडे आदिलशाहीत आहेत.....परंतु...अफझल खानाने विडाच असा उचलला आहे कि 'चढ्या घोड्यानिशी शिवाजीला जिंदा किवा मुर्दा आदिलशाही दरबारात हजर करतो....".....
अश्याप्रकारे आपण पाहू शकता कि अफझल खान हा शिवाजी महाराजांना कैद करायलाच आला होता.....पण त्याच्याच नशिबाचे फासे फिरले होते हे कोणासही ठाऊक नव्हते.....ठरल्याप्रमाणे महाराजांनी त्याचा कोथळा बाहेर काढला .....महाराजांनी आपल्या पित्याच्या अपमानाचा आणि भावाच्या मृत्यूचा सूड घेतला होता......या ठिकाणी आपण एक गोष्ठ विसरतो....आज शिवाजी महाराजांवर वार करणारा एक कृष्णाजी भास्कर म्हणून समस्त ब्राम्हण समाजास वेठीस धरले जात आहे...मग असे असताना शिवाजी महाराजांवर वार करणारे दोघे मुसलमान होते...एक अफझल खान आणि दुसरा सय्यद बंडा....मग त्यांच्या धर्माबद्दल आणि त्यांच्या कपटी काव्याबद्दल का कोणी (हे कोणी..कोण आहेत ते तुम्हा सगळ्यांना चांगलेच माहित आहे) एक चकार शब्द तोंडातून काढत नाहीत???
परंतु या फक्त ऐतिहासिकच नव्हे पिढ्या नि पिढ्यांना मार्गदर्शक ठरणा-या या पराक्रमानंतर सुरु झाले एक नाट्य....रामायणातल्या एका प्रसंगाशी साम्य दाखवणारे....रामायणात माता सीतेला पळवून नेण्याची योजना जेव्हा रावणाने आखली...तेव्हा मदत लागेल म्हणून तो मारीच या राक्षसाकडे गेला......मारीच हा पूर्वाश्रमीचा राक्षस होता...परंतु नंतर तो एक त्रुशी म्हणून ईश्वर साधनेत रममाण होऊ लागला होता.....परंतु रावणाने त्यास माता सीतेला पळवून नेण्याचे कमी मदत करण्यास सांगितली....त्याने ती सुरुवातीस नाकारली.....मग रावणाने त्यास सांगितले कि जर तू मला या कमी साहाय्य केले नाहीस तर आत्ताच तुझी मान उडवतो...मारीचाने विचार केला...ह्याचा हातून मरण्यापेक्षा प्रभू रामचंद्रांच्या हातून मारू...त्याने निदान मोक्ष तरी मिळेल.....
आता एक क्षण असा विचार करू कि कृष्णाजी भास्कर कुलकर्णी अंगावर एका ओरखडाही न घेता परत आदिलशाहीत गेला असता तर काय झाले असते???...आदिलशाही म्हणजे काय आहे याचा अनुभव शिवाजी महाराजांच्या घराण्याला चांगलाच होता.....शहाजीराजांविरुद्ध
जर अश्यावेळी कृष्णाजी भास्कर परत गेला असता तर ...काय झाले असते??...शेवटी कृष्णाजी भास्कर जरी त्यांच्या सेवेत असला तरी त्यांच्यासाठी तो काफरच....अफझल खानच्या सैन्यातले कोणी वाचले नाही....त्याचा जवळ असणा-यांपैकी तर कोणीहि परत आले....मग हा कसा परत आला??? याचाच अर्थ कृष्णाजी भास्कर बंडखोर शिवाजीला मिळालेला आहे.....मग करा या काफाराचे हाल.....आणि शिक्षा काय झाली असती???? तर कृष्णाजी भास्कराच्या बायकांना भर बाजारात बेअब्रू केले असते...त्याच्या लहान मुलांना ठार केले असते आणि शेवटी सर्वांसहित कृष्णाजी भास्करालाही ठार केले असते......आणि ह्या गोष्ठीची जाणीव कृष्णा भास्कारालाही होतीच....
अश्यावेळी कृष्णाजी भास्कराने एक चाल खेळली असण्याची शक्यता आहे...शेवटी ब्राम्हणी डोके आणि त्यात वकील........त्याला माहित होतेच कि जे शिवाजी राजे अफझल सारख्या बलाढ्य शत्रूला मारू शकतात त्याचाच अर्थ ते मलाही मारू शकतात.....मग आदिलशाहीत जिवंत जाऊन कुत्र्याच्या मौतीने मरण्यापेक्षा इथेच या देवपुरुषाच्या हातून का मरू नये???...तिथे आदिलशाहीत मेलो तर कुत्रे सुद्धा ओळखणार नाही.....आणि माझे कुटुंब तेही विनाकारण मारले जाईल...त्यापेक्षा मी इथे या पराक्रमी राजाच्या हातून मेलो तर ...... मी लढलो होतो हे सिद्ध होईल आणि त्यायोगे माझे कुटुंब तरी वाचेल......म्हणून कृष्णाजी भास्कराने महाराजांवर चाल केली असण्याची शक्यता आहे........नव्हे मी तर म्हणेन कि त्याने यासाठीच चाल केली....
अर्थात .शेवटी कितीही झाला तरी तो शत्रूच होता.....त्यामुळे त्याने जे केले ते योग्यच होते असे मी तरी म्हणणार नाही....परंतु या गोष्टीचा या बाजूने विचार होणेही गरजेचे आहे... ..
आणि मी इथे नमूद करेन कि हा विचार आणि त्यादृष्ठीने योग्य ते निपक्षःपाती संशोधन मराठ्यांनी करावे...........कारण 'आपला तो बहुजन आणि दुस-याचा बामन' हि सवय आता मराठ्यांमध्ये सुद्धा रुजत चालली आहे.......
जय भवानी !! जय शिवाजी !!
--------------------------
विशेष आभार- मयेकर सर...
ह्या लेखाचा शब्दप्रपंच माझा असला तरी मूळ मुद्दा हा माझे एक मित्र मयेकर यांचा आहे
३३ कोटी देव आहेत
खूपशी
हिंदुद्रोही मंडळी वाद घालताना एक प्रश्न हमखास विचारतात, कि "तुमच्या
त्या फडतूस हिंदू धर्मात म्हणे ३३ कोटी देव आहेत, त्यांची नावे तरी माहिती
आहेत का तुम्हाला?" आणि आमचे भोळे-भाबडे हिंदू बंधू या प्रश्नासमोर गडबडून
जातात. मलाही व्याख्यानाच्या वगैरे निमित्ताने जेव्हा इतर मंडळी भेटतात,
तेव्हा हा प्रश्न विचारणे ठरलेले असते. कधी खोडसाळपणे, तर कधी जिज्ञासेने!
तेव्हा माझ्या फेसबुक मित्रांना देखील या
प्रश्नाचे उत्तर माहिती असावे म्हणून सांगतो.
मुळात हिंदू धर्म हा जगातील एकमेव विज्ञान-निष्ठ धर्म आहे. यात एकही गोष्ट "उगीचच" या सदराखाली येत नाही. तरीही जर तसे वाटले, तर निश्चितच समजावे कि आपले ज्ञान कमी पडतेय.
आता नमनालाच घडाभर तेल न ओतता मूळ विषयाला हात घालतो.
३३ कोटी या शब्दाचा जो सरळ-सरळ ३३ करोड असा अर्थ लावला जातो, तो चुकीचा आहे हे मी एक संस्कृतचा अभ्यासक म्हणून ठामपणे सांगतो. खर तर येथे कोटी या शब्दाचा अर्थ होतो Degree किंवा सोप्या भाषेत, "प्रकार". कोटी ज्यावेळी आपण पैशासंदर्भात वापरतो तेथेही हाच अर्थ मुळात अभिप्रेत असतो हे खोलवर विचार केल्यास कळते. शिवाय आपण गणितात "बैजिक पदांच्या कोटी" हि संज्ञा वापरतो तेथेही हाच अर्थ अभिप्रेत असतो. आता प्रश्न असा येईल कि हे ३३ कोटी, म्हणजे ३३ प्रकारचे देव नेमके कोण? तर त्यांची नावे देतो.
धाता, मित्र, अर्यमा, शक्र, वरुण, अंश, भग, विवस्वान, पूषा, सविता, त्वष्टा आणि विष्णू हे १२ आदित्य. (संदर्भ: महाभारत, आदि. ६५/१५-१६)
धर, ध्रुव, सोम, अह:, अनिल, अनल, प्रत्यूष आणि प्रभास हे ८ वसु. (संदर्भ: महाभारत, आदि. ६६/१८)
हर, बहुरूप, त्रयम्बक, अपराजित, वृषाकपि, शंभू, कपर्दी, रैवत, मृगव्याध, शर्व आणि कपाली हे ११ रुद्र. (संदर्भ: हरिवंश, १/३/५१-५२)
आणि याखेरीज २ अश्विनीकुमार!
असे सारे मिळून ३३ प्रकारचे देव होतात. आता तुम्ही कुणाही प्राश्निकास हे उत्तर देऊ शकता, मी व्यवस्थित संदर्भही दिले आहेत.
- साभार विक्रम श्रीराम एडके
मुळात हिंदू धर्म हा जगातील एकमेव विज्ञान-निष्ठ धर्म आहे. यात एकही गोष्ट "उगीचच" या सदराखाली येत नाही. तरीही जर तसे वाटले, तर निश्चितच समजावे कि आपले ज्ञान कमी पडतेय.
आता नमनालाच घडाभर तेल न ओतता मूळ विषयाला हात घालतो.
३३ कोटी या शब्दाचा जो सरळ-सरळ ३३ करोड असा अर्थ लावला जातो, तो चुकीचा आहे हे मी एक संस्कृतचा अभ्यासक म्हणून ठामपणे सांगतो. खर तर येथे कोटी या शब्दाचा अर्थ होतो Degree किंवा सोप्या भाषेत, "प्रकार". कोटी ज्यावेळी आपण पैशासंदर्भात वापरतो तेथेही हाच अर्थ मुळात अभिप्रेत असतो हे खोलवर विचार केल्यास कळते. शिवाय आपण गणितात "बैजिक पदांच्या कोटी" हि संज्ञा वापरतो तेथेही हाच अर्थ अभिप्रेत असतो. आता प्रश्न असा येईल कि हे ३३ कोटी, म्हणजे ३३ प्रकारचे देव नेमके कोण? तर त्यांची नावे देतो.
धाता, मित्र, अर्यमा, शक्र, वरुण, अंश, भग, विवस्वान, पूषा, सविता, त्वष्टा आणि विष्णू हे १२ आदित्य. (संदर्भ: महाभारत, आदि. ६५/१५-१६)
धर, ध्रुव, सोम, अह:, अनिल, अनल, प्रत्यूष आणि प्रभास हे ८ वसु. (संदर्भ: महाभारत, आदि. ६६/१८)
हर, बहुरूप, त्रयम्बक, अपराजित, वृषाकपि, शंभू, कपर्दी, रैवत, मृगव्याध, शर्व आणि कपाली हे ११ रुद्र. (संदर्भ: हरिवंश, १/३/५१-५२)
आणि याखेरीज २ अश्विनीकुमार!
असे सारे मिळून ३३ प्रकारचे देव होतात. आता तुम्ही कुणाही प्राश्निकास हे उत्तर देऊ शकता, मी व्यवस्थित संदर्भही दिले आहेत.
- साभार विक्रम श्रीराम एडके
गणेशोत्सव व शिवजयंती
इंग्रजांचे अंधानुकरण करणाऱ्या भारतीयांबद्दल टिळकांना अत्यंत चीड होती. ते म्हणत, "आपले काही तथाकथित शिक्षित देशबांधव साहेबांची पिण्यात बरोबरी करू शकतात, पण साहेबांची भारताच्या राज्यकारभारातील जागा मिळविण्याची महत्त्वाकांक्षा ते बाळगू शकतात का?" त्यांच्या मते भारतीयांच्या दुर्बलतेची कारणे त्यांचा हरवलेला आत्मविश्वास आणि एकीची भावना ही होती आणि जोपर्यंत लोकांचा त्यांच्या धर्म, संस्कृती आणि इतिहासाबद्दलचा आदर परत वृद्धिंगत होत नाही तोपर्यंत राजकीय आणि सामाजिक स्वातंत्र्याच्या गप्पा मारणे व्यर्थ आहे. त्यांच्या ग्रीक संस्कृतीच्या अभ्यासातून त्यांना असे जाणवले की, ज्युपिटर देवाच्या स्मरणार्थ दर चार वर्षांनी साजरे होणारे ऑलिंपिक खेळ विविध ग्रीक राज्यांना एकत्र आणण्यात यशस्वी ठरले होते. याच धर्तीवर इ.स. १८९३ मध्ये त्यांनी जुन्या काळापासून प्रस्थापित गणेशोत्सवाचे नव्या स्वरूपात पुनरूज्जीवन केले. हिंदूंमध्ये घराघरांत गणेशोत्सव अनेक शतकांपासून साजरा केला जात असे. पण टिळकांनी त्याला एका दहा दिवस चालणाऱ्या सामाजिक महोत्सवाचे स्वरूप दिले. यामागे त्यांचे दोन उद्देश होते. एक म्हणजे या उत्सवाने ब्रिटिश-विरोधी मतप्रचारासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे आणि दुसरे म्हणजे याद्वारे हिंदू समाज जवळ येऊन त्यांच्यातील एकोपा वाढीस लागावा. १८९३च्या मुंबई आणि पुण्यातील हिंदू-मुस्लिम दंगलींमध्ये सरकारने मुस्लिमांची बाजू घेतली असे त्यांचे स्पष्ट मत होते व त्या पार्श्वभूमीवर हिंदूंना एकत्र करणे त्यांना गरजेचे वाटत होते. अनेक साम्राज्यांप्रमाणे इंग्रजाचा राजकीय बैठकींना विरोध होता पण धर्माच्या बाबतीत ते दोन हात दूर राहणेच पसंत करत. याचा फायदा टिळकांनी गणेशोत्सवाच्या पुनरूज्जीवनासाठी करून घेतला. थोड्याच अवधीत गणेशोत्सव सर्वदूर पोहोचला आणि अनेक लहान-मोठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे स्थापित झाली. अशा रितीने धार्मिक पातळीवर लोकांना यशस्वीरीत्या एकत्र आणल्यानंतर टिळकांनी धर्मनिरपेक्ष विषयांवर लोकांना एकत्रित करण्याचे प्रयत्न चालू केले. शिवाजी महाराजांच्या स्वरूपात त्यांना अशी आदर्श व्यक्ती मिळाली, की जिच्या अनुकरणाने लोकांमधील आत्मविश्वास परत येऊ शकेल असा त्यांना विश्वास वाटला. शिवाजी महाराज संपूर्ण महाराष्ट्राचे आदर्श होते. या कारणांनी त्यांनी महाराष्ट्रात शिवजयंतीची सुरुवात केलीच, शिवाय भारतभर दौरे करून लोकांना शिवजयंती साजरी करण्याचे आवाहन केले. त्यानंतर विशेषतः बंगालमध्ये शिवजयंतीचा उत्सव जोराने सुरू झाला.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)